शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विनापरवानगीने कापली झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी चारगाव येथील भीमराव मोटघरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देचारगाव येथील प्रकार : कारवाईसाठी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी चारगाव येथील भीमराव मोटघरे यांनी केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात भीमराव मोटघरे यांनी नमूद केले आहे की, चारगाव येथे गट क्रमांक ५२/२ व ५२/३ मध्ये सामूहीक शेती आहे. या शेतातील ३१ झाडे वामन पांडूरंग डोंगरवार व लाखनी येथील मितेश गिºहेपुंजे यांनी वनविभाग किंवा अन्य विभागाची परवानगी न घेता तोडून (चोरून) नेऊन विक्री केली. यासंबंधात साकोली पोलीस ठाण्यात गैरअर्जदारांच्या बयाणात या आशयाची बाबही नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना साकोलीतील सहाय्यक वनसंरक्षक यांचे पत्र असतानाही अर्जदाराला न्याय मिळालेला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांशी संगनमत असल्यानेच आरोपीतांवर कारवाई होत नसल्याचे म्हटले जात आहे. पोलीस विभागही डोंगरवार व गिऱ्हेपुंजे यांची पाठराखण करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.साग झाडासह अन्य झाडे तोडून नेऊन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, झाडांची नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन अहवालाच्या प्रतीसह पोलीस आयुक्तांनाही पाठविण्यात आले आहे.सागाच्या झाडांचाही समावेशचारगाव शेतशिवारातून तोडण्यात आलेल्या ३१ वृक्षांपैकी सागाच्या झाडांचाही समावेश आहे. शेतशिवारातील वृक्ष किंवा झाडे तोडण्यासाठी वनविभाग किंवा वेळप्रसंगी महसूल प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वृक्षतोडीच्या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नसल्याने पोलीस प्रशासनासह अन्य विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

 

टॅग्स :forestजंगल