शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

बावनथडी धरणात अल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. मात्र गत पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात १८ टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पात ५३ टक्के पाणी आहे. ८ जुलै रोजी ३०.६ टक्के पाणीसाठा होता.

ठळक मुद्देविसर्ग बंद : ५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणाºया बावनथडी प्रकल्पात आॅगस्टच्या दुसºया आठवड्यातही अल्प पाणीसाठा आहे. या प्रकल्पात सध्या ५३ टक्के जलसाठा असून रोवणीकरिता पाण्याचा विसर्गही थांबविण्यात आला आहे. जलसाठ्यात वाढ न झाल्यास आगामी रबी हंगामावर त्याचा परिणाम होवू शकतो.तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. मात्र गत पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात १८ टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पात ५३ टक्के पाणी आहे. ८ जुलै रोजी ३०.६ टक्के पाणीसाठा होता.बावनथडी प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा संयुक्त प्रकल्प आहे. मध्यप्रदेश शासनाने सुमारे दीड महिना या धरणातून पाण्याचा विसर्ग केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तब्बल २५ दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग केला. धानपिकाच्या रोवणीसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र गत शनिवारपासून तो बंद करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्यास या प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ होवू शकते. गतवर्षी या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होता. मात्र यंदा प्रकल्पात अल्प साठा आहे.सिंचनासाठी वरदानबावनथडी प्रकल्पाची निर्मिती शेती सिंचनासाठी करण्यात आली. मध्यप्रदेश व भंडारा जिल्ह्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. खरीप व रबी सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग केला जातो.बावनथडी प्रकल्पात सध्या ५३ टक्के जलसाठा आहे. पेरणी व रोवणी वाचविण्यासाठी प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. पानलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.-आर. आर. बडोले,सहायक अभियंता, तुमसर.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पDamधरण