शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

धक्कादायक ! भाजीपाला पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांनी वांगी, मिरची, भेंडी व टमाटरचे पीक लावले होते. झाडांची वाढही चांगली झाली होती. परंतु वैनगंगेला महापूर आल्याने संपूर्ण भाजीपाला पीक पाण्याखाली आले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नांगरटी केली. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील प्रकार : पूरग्रस्तांच्या शासकीय मदतीत बागायतदारांचा समावेश नसल्याने असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महापुरात बागायती शेती उद्ध्वस्त झाल्यानंतरही शासकीय मदतीत बागायतदार शेतकऱ्यांचा उल्लेख नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क भाजीपाल्याच्या पिकांवर नांगर फिरविण्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील तामसवाडी, पांजरासह इतर गावात घडला.शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांची आर्थिक मदत घोषीत केली. परंतु त्यात बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत कोणताही उल्लेख नाही. तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील अनेक बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु आता शासनाकडून मदतच मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगर फिरविला आहे.शेतकऱ्यांनी वांगी, मिरची, भेंडी व टमाटरचे पीक लावले होते. झाडांची वाढही चांगली झाली होती. परंतु वैनगंगेला महापूर आल्याने संपूर्ण भाजीपाला पीक पाण्याखाली आले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नांगरटी केली. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे. या शेतकºयांना मदत मिळाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.तामसवाडी, पांजरातुमसर तालुक्यातील तामसवाडी, पांजरा येथील शेतकरी रवी शिंदे, नामदेव शिंदे, परमानंद भांडारकर, नरेश इटवार, रामकृष्ण पांडे, जयंत इखार, देवदास ठाकरे या शेतकऱ्यांनी आपल्या बागायती शेतीत नांगरटी केली. शासनाकडून मदतच मिळणार नसली तर काय करायचे असा प्रश्न या शेतकºयांनी उपस्थित केला आहे. शेतकरी या प्रकाराने संतप्त आहेत.

टॅग्स :agricultureशेतीvegetableभाज्या