शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

निराधार योजनांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करा

By admin | Updated: June 12, 2014 23:48 IST

भंडारा जिल्ह्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, निराधार योजनेची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक निराधार, गरजू, वंचित, बालक, महिला व वृद्ध या योजनेपासून दूर असून खरा लाभार्थी या

साकोली : भंडारा जिल्ह्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, निराधार योजनेची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक निराधार, गरजू, वंचित, बालक, महिला व वृद्ध या योजनेपासून दूर असून खरा लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून जगण्यांचा प्रयत्न करीत असतो. त्यामूळे या योजनेवर अवलंबून असलेल्या अनेक व्यक्तींवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे ही योजना अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे राबवावी तसेच या प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी रामरतन चांदेवार यांनी केली आहे.संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा, अपंग, अंध, अनाथ, घटस्फोटीत, आत्महत्या केलेल्या शेतकरी विधवा, मुले यांना मासीक ४०० रूपये राज्य व केंद्रसरकार कडून मिळत असते. ६५ वर्षे पुर्ण केलेल्या दारिद्र्य रेषेखालील व गरीब वृद्धांना सुद्धा ६०० रूपये अनुदान मिळते. यामुळे आज त्यांना सन्मानाने जीवन जगता येत आहे. ही शासनाची योजना स्तृत्य असली तरी अनेक गावचे तलाठी, तालुक्यांचे अधिकारी गोर-गरीबापर्यंत ही योजना पोहचवण्याचे स्वारस्व दाखवित नाही. विविध योजनेत लाभ देतानी संजय गांधी व श्रावण बाळ योजना असो खरे लाभार्थी दूर असून दलाल व अधिकाऱ्यांच्या संगणमताने श्रीमंत लोकांचा भरना अधिक दिसत आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाची ही योजना कुचकामी ठरत आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची निवडही शासनाच्या निकषानुसार होते. (तालुका प्रतिनिधी)