शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

शालेय विद्यार्थी बनले ‘स्वच्छता दूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:24 PM

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अनुशंगाने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजनजागृती : एक हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अनुशंगाने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यासाठी शालेय विद्यार्थी आता स्वच्छता दूतची भूमिका निभविणार आहे.लाखनी तालुक्यातील सावरी (मुरमाडी) येथील सिद्धार्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांची आज जनजागृती दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेची माहिती व त्याचे उपयोग समजावून सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य धनंजय तिरपुडे, विकास बडवाईक यांच्या मार्गदर्शनात ही जनजागृती दिंडी काढण्यात आली. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने काढलेल्या या रॅलीत शिक्षकांसह ग्रामस्थही सहभागी झाले होते.इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतचे शिक्षण विद्यार्थी येथे घेत आहे. १,०८० पट संख्येच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी दिंडीच्या माध्यमातून दिलेला संदेश स्वच्छता दूत म्हणून ओळखला गेला. या दिंडीत भागवत नान्हे, विनोद मेश्राम, धिरज मेश्राम, बाबुराव गहाणे, दिलीप भैसारे, हमीद मेमन, डी.पी. तिरपुडे, ठाकरे, के.एन. रामटेके, पी.पी. अगळे, एच.एस. गभने, के.पी. साठवणे, एस.वाय. कानतोडे, एस.डी. वासनिक यांचा समावेश होता.