शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

थोकपेक्षा भाज्यांचे किरकोळ दर दुपटीने जास्त

By admin | Updated: May 16, 2015 01:04 IST

अवकाळी पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण अशा स्थितीत ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असूनही भाव घसरल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे.

भंडारा : अवकाळी पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण अशा स्थितीत ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असूनही भाव घसरल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. त्यातच किरकोळ बाजारात मात्र, तेजीत असल्याने ग्राहकांना खिशाला भुर्दंड बसत आहे.साधारणत: एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हामुळे भाजीपाल्यांची आवक कमालीची मंदावते. त्यामुळे ठोक बाजारातही भाज्यांचे दर वाढून शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु यावर्षी भाजीपाल्याची आवक कमी असतानाही बाजारात भाव पडले आहेत. परंतू किरकोळ बाजारात मात्र, याच भाज्या तिप्पट दारने विकल्या जात आहेत. ठोक बाजारात सध्या कांदा, बटाटा, टमाटर, वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी, ढेमसे, सांभार, काकडी, भेंडी, गवार, गाजर आदी प्रमुख भाज्यांचे सरासरी दर ४०० ते १,००० रूपये प्रति क्विंटल आहेत. परंतू, याच भाज्यांचे किरकोळ दर मात्र, २० रूपयांपासून ६० रूपयांपर्यंत प्रति किलोवर गेले आहेत. (शहर प्रतिनिधी)