शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

थोकपेक्षा भाज्यांचे किरकोळ दर दुपटीने जास्त

By admin | Updated: May 16, 2015 01:04 IST

अवकाळी पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण अशा स्थितीत ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असूनही भाव घसरल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे.

भंडारा : अवकाळी पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण अशा स्थितीत ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असूनही भाव घसरल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. त्यातच किरकोळ बाजारात मात्र, तेजीत असल्याने ग्राहकांना खिशाला भुर्दंड बसत आहे.साधारणत: एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हामुळे भाजीपाल्यांची आवक कमालीची मंदावते. त्यामुळे ठोक बाजारातही भाज्यांचे दर वाढून शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु यावर्षी भाजीपाल्याची आवक कमी असतानाही बाजारात भाव पडले आहेत. परंतू किरकोळ बाजारात मात्र, याच भाज्या तिप्पट दारने विकल्या जात आहेत. ठोक बाजारात सध्या कांदा, बटाटा, टमाटर, वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी, ढेमसे, सांभार, काकडी, भेंडी, गवार, गाजर आदी प्रमुख भाज्यांचे सरासरी दर ४०० ते १,००० रूपये प्रति क्विंटल आहेत. परंतू, याच भाज्यांचे किरकोळ दर मात्र, २० रूपयांपासून ६० रूपयांपर्यंत प्रति किलोवर गेले आहेत. (शहर प्रतिनिधी)