शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे वनसंपदेची राखरांगोळी

By admin | Updated: May 17, 2017 00:21 IST

कृत्रिम वणवण्यामुळे वनसंपदेची राखरांगोळी होत असून तेंदूपत्ता ठेकेदार झाडांना नवीन पालवी येण्यासाठी जंगलाला आगी लावतात.

वनविभागाचे दुर्लक्ष : प्राण्यांची जीवितहानी टळलीशिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कृत्रिम वणवण्यामुळे वनसंपदेची राखरांगोळी होत असून तेंदूपत्ता ठेकेदार झाडांना नवीन पालवी येण्यासाठी जंगलाला आगी लावतात. त्यात मौल्यवान झाडांची राखरांगोळी होत आहे. वनविभागाने आगप्रतिबंधासाठी लाखो रुपये खर्च करून जंगलात जाळरेषा आखून वनक्षेत्राची लहान लहान भाग तयार केले. गस्त टॉवर वाढविले. मात्र आगीच्या घटना वाढतच असतात. दोन दिवसापूर्वी मोहघाटा जंगलाला लागलेल्या आगीपासून जंगलाचे रक्षण करण्यासाठी वनकर्मचारी प्रयत्न केले. मात्र प्रयत्न व्यर्थ ठरले.या आगीत हजारो हेक्टर जंगलाचे नुकसान होत आहे. वृक्षासोबत वन्यजीवांनाही आगीचा फटका बसत आहे. मे महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्यानंतर तेंदूपत्ता अधिकाधिक जमा करण्यासाठी झाडांना नवीन पालवी फुटण्यासाठी या झाडांना आग लावली जाते. उष्ण वातावरणात अधिक पाने फुटत असल्यामुळे जंगलाला आग लावली जाते.नागझिरा अभयारण्य जंगलात मार्च ते मे महिन्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी आग लागली. ६०० चौरस किलोमिटर क्षेत्रात नागझिरा, नवीन नागझिरा, कोका, नवेगावबांध अभयारण्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नियंत्रण मिळविले आहे. नागझिरा, नवेगाव, उमरझरी, पिटेझरी, डोंगरगाव, बोंडे, कोका याठिकाणी टॉवर उभारण्यात आले. या टॉवरवरून २४ तास आगीवर नियंत्रण ठेवले जात आहे. जंगलातील आगीच्या १९ टक्के आगी मानवनिर्मित असतात. आग लागल्यानंतर ती पसरण्याच्या आत विझविण्यासाठी ब्लोअर्सचा वापर केला जात आहे. वनकर्मचाऱ्यामार्फत झाडाच्या फांद्या तोडून आगीवर फांद्याच्या सहाय्याने मारा करून आग विझविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.