शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

आरक्षण हटवणार नाही अन् हटवू देणारही नाही - अमित शाह 

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: April 15, 2024 06:04 IST

काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केले - अमित शाह 

गाेपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्कसाकाेली (भंंडारा) : भाजपच्या ‘अब की बार चारसाै पार’ या संकल्पाची धास्ती घेत विराेधकांनी संविधान बदलण्यासाठी, आरक्षण रद्द करण्यासाठी भाजपला ४०० पार जायचे आहे, असा अपप्रचार सुरू केला आहे. ताे सपशेल खाेटा असून भाजप सत्तेत असेपर्यंत आरक्षण हटविणार नाही आणि हटवू पण देणार नाही. ही माेदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे दिली.

साकाेली येथे प्रचारसभेत शाह म्हणाले, सलग दाेन वेळा भाजपला बहुमत मिळाले, पण या बहुमताचा वापर आम्ही संविधान बदलण्यासाठी नव्हे तर ट्रिपल तलाक संपविण्यासाठी केला. काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये तिरंगा फडकू शकला नाही. काँग्रसने ३७० कलम हे अनाैरस मुलासारखे कडेवर वाढवले. ते संपविण्यासाठी आम्ही बहुमताचा वापर केला, हे राहुल गांधींनी लक्षात घ्यावे. काँग्रेस संविधान व बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून मते मागत आहे. मात्र, याच काँग्रेसने १९५२ व १९५४ मध्ये बाबासाहेबांचा पराभव केला. १ रुपया आणि मिठाची पुडी असे मतदारांना वाटप करत काँग्रेसने त्यांचा पराभव केला व त्यानंतरही बाबासाहेबांचा सतत अपमान केल्याचा आरोप शाह यांनी केला.

टॅग्स :bhandara-acभंडाराAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपा