शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 21:11 IST

शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन पडीक राहिल्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते.

ठळक मुद्देकारली जलाशय : उन्हाळी धान लागवडीसाठी पाणी गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : उन्हाळी धान लागवडीकरिता बावनाथडीच्या पाण्यानी बघेडा व कारली जलाशय भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. येत्या आठवडाभरात पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न पवनारा ग्रामपंचायतीने संबधित विभागाला दिलेल्या निवेदनातून केला आहे.यावर्षी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाची अतोनात नुकसान झाली. त्याबरोबर नानाविध किडीच्या आक्रमणामुळे उत्पादनात प्रचंड घट आहे. शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन पडीक राहिल्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. यंदा गतवर्षीप्रमाणे चूक होता कामा नये, शेतकºयांना स्वत:ला सावरता येईल म्हणून संबधित विभागाला उन्हाळी धान लागवडीसाठी बावनथडीच्या पाण्यानी बघेडा व कारली जलाशय भरून देण्याविषयी मागणी केली आहे. अन्यथा शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बावनथडी प्रकल्पात ६५ टक्के जिवंत साठा आहे. बघेडा जलाशयात ६ मीटर तर कारलीत ४.५ मीटर पाणी आहे. परंतु बघेडा व कारलीत असलेल्या जिवंत जलसाठ्याने उन्हाळी धान पिकाचे सिंचन होऊ शकत नाही. बावनथडीच्या पाण्यानी दोन वेळेस दोन्ही तलाव भरून द्यावे लागतील. तेव्हाच सर्वांना शेवटपर्यंत सिंचनाचा लाभ मिळेल. पावसाळी धान पीकाचे अतोनात नुकसान झाले. पीक जमीनदोस्त होऊून बºयाच शेतकºयांचे पिकांना लोंबीतच अंकुर आले. त्याच प्रमाणे किडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत पडलेला आहे. त्यामुळे उन्हाळी धान हंगामाला पाणी मिळाला तर शेतकरी आनंदीत होईल. दोन्ही जलाशात बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पवनारा, गर्रा, बघेडा, कारली, आसलपाणी, मोठागाव, चिचोली आदी गावातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Damधरण