शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

By admin | Updated: April 10, 2015 00:38 IST

दोन दिवसापूर्वी लाखनीत गारांसह पावसाने हजेरी लावली तर आज रात्री ७.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

भंडारा : मागील आठवड्यापासून वातावरणाने कलाटणी घेतली आहे. दोन दिवसापूर्वी लाखनीत गारांसह पावसाने हजेरी लावली तर आज रात्री ७.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तत्पुर्वी वादळी धुळीमुळे जनजीवन विस्कळीत झाले.दिवसा उन्हाळ्याची प्रखरता जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल जाणवतो. दोन दिवसापासून सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुसाट्याचा वारा सुटत आहे. यामुळे मार्गालगत असलेली धुळ व झालेली पानगड वाऱ्याने जोमात वाहत असल्याने पादचारी तथा दुचाकी वाहनधारकांच्या डोळ्यात जावून वाहन चालविताना अडथडा निर्माण होत आहे. धुळीचे कण डोळ्यात गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनेकांचा किरकोळ अपघातही घडला आहे.रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आल्हाददायक वातावरणाची निर्मिती वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. उन्हाळ्याचे दिवस असताना अचानकपणे पावसाने सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप हंगामातील हातची पीके गेल्यानंतर बळीराजाने रब्बी हंगामावर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र रब्बी हंगामाचे पीके शेतात उभे असताना पुन्हा एकदा त्यांच्यावर अस्मानी संकटा ओढवले आहे. मागील दोन दिवसापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे दिवसा होणारी अंगाची लाहीलाही काही प्रमाणात शांत झाले असले तरी याचा फटका सहन करावाच लागला आहे. (शहर प्रतिनिधी)