शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

बारा पाेलिसांसह ५१ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात दुचाकीच्या अपघाताची संख्या अधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने अपघातात गंभीर जखमी हाेवून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात माेठी आहे. हा प्रकार राेखण्यासाठी जिल्हा पाेलीस अधिक्षकांनी आपल्या अधिनस्थ पाेलिसांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अनेक पाेलीस गणवेशात आणि साध्या वेशात विनाहेल्मेट दुचाकी चालविताना दिसून येतात.

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या १२ पाेलिसांसह ५१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयाप्रमाणे २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. जिल्हा पाेलीस अधिक्षक वसंत जाधव यांनी पाेलिसांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले असून लवकरच जिल्हृ्यातील नागरिकांनाही हेल्मेट सक्तीचे केलेे जाणार आहे. जिल्ह्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात दुचाकीच्या अपघाताची संख्या अधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने अपघातात गंभीर जखमी हाेवून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात माेठी आहे. हा प्रकार राेखण्यासाठी जिल्हा पाेलीस अधिक्षकांनी आपल्या अधिनस्थ पाेलिसांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अनेक पाेलीस गणवेशात आणि साध्या वेशात विनाहेल्मेट दुचाकी चालविताना दिसून येतात. या कायद्याची अमलबजावणी स्वत:पासून करता यावी यासाठी पाेलीस अधिक्षकांनी सर्वप्रथम पाेलीस दलातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली. त्याबाबतचे आदेश देवून काटेकाेर अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाेलीस मुख्यालयाच्या गेटजवळ विशेष माेहिम राबविण्यात आली. पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे मुळ कागदपत्रे चेक करुन हेल्मेटचा वापर न करणाऱ्या पाेलिसांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे पाेलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी कारवाईकेली. या माेहिमेत हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे बारा पाेलीस आढळून आले. तर ३९ इतर नागरिक असे ५१ व्यक्तीं विराेधात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. आता जिल्ह्यातील नागरिकांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून वाहतूक नियंत्रण शाखा पथक तयार करुन कारवाईचे सत्र सुरु ठेवणार आहे.

दुचाकी अपघातामागे हेल्मेट नसणे आणि माेबाईल बाेलणे हे मुख्य कारण आहे. हेल्मेट नसल्यामुळे अनेक व्यक्ती गंभीररित्या जखमी हाेवून मृत्यूमुखी पडतात. जिल्हा पाेलीसदलातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे.- वसंत जाधव,पाेलीस अधिक्षक भंडारा

टॅग्स :Policeपोलिस