शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
5
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
8
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
9
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
10
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
11
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
12
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
13
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
14
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
15
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
16
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
17
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
18
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
19
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
20
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

शहरात राहून जंगलाचे संरक्षण!

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व बीटात्ील कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरात राहून जंगलाचे संरक्षण करीत आहेत.

वनतस्करी वाढली : अधिकारी मुख्यालयी गैरहजरविलास बन्सोड उसर्राकांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व बीटात्ील कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरात राहून जंगलाचे संरक्षण करीत आहेत. सन १९८१-८२ मध्ये कांद्री वनपरिक्षेत्राची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात सदर वनपरिक्षेत्र नंदनवन म्हणून प्रसिध्द होता. येथील कर्मचारी स्थायी मुख्यालयी राहत असल्याने त्यावेळी चोऱ्याचे प्रमाण नाहीच्या बरोबर होते. पण आता तसी स्थिती पाहावयास मिळत नाही. आताचा जंगलाचा रक्षक जंगलाचे संरक्षण करणे ठेवून शहरात राहणे जास्त पसंत करतात. त्यामुळे वनतस्करांना याचा गैरफायदा घेऊन जंगलात असलेले मौल्यवान संपतीचे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २३ मार्चपासून कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आंबागड किल्ल्याच्या पायथ्याशी सागवान वृक्षाची कत्तल करणारी टोळी सक्रिय झाली असल्याची ‘लोकमत’ मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली. त्यावर वनविभागाला जाग आली व त्यांनी इंदल ठाकरे व संपत इनवाते रा.आंबागड यांना पकडण्यात आले. मात्र दयेची भावना ठेवून सदर आरोपीला केवळ आठशे रुपयांचा दंड ठोकून त्यांना सोडण्यात आले.जंगलात राजरोसपणे अवैध सागवन वृक्षांची कत्तल सुरु असतांना मात्र जंगलातील रक्षक हे शहरात चिरीमिरी करीत होते हे विशेष. असे अनेक प्रश्न आहेत शहरात वास्तव्यास कर्मचारी असल्याने जंगलाकडे त्यांचा लक्ष नाही. शासनाने काही ठिकाणी वनकर्मचाऱ्यांना निवासस्थाने बनवून दिली मात्र त्याचा फायदा कर्मचारी घेत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्याची गरज आहे.