शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

सकारात्मक विचारांमुळे मनोबल वाढते - बारई

By admin | Updated: March 8, 2016 00:28 IST

बदलत्या परिस्थितीत मानव जातीला शांतता शोधावी लागत आहे. हे घडण्याला मुळ कारण म्हणजे नकारात्मक विचारसरणी वाढीस लागलेली आहे.

पवनी : बदलत्या परिस्थितीत मानव जातीला शांतता शोधावी लागत आहे. हे घडण्याला मुळ कारण म्हणजे नकारात्मक विचारसरणी वाढीस लागलेली आहे. प्रत्येकाने सकारात्मक विचार केल्यास ते विचार मनोबल वाढविण्यास मदत करतील व शांतता शोध्याची गरज पडणार नाही असे विचार वनक्षेत्राधिकारी आर. एन. बारई यांनी व्यक्त केले.प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय माऊंट आबु मार्फत संचालित स्थानिक केंद्रात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित शिवजंयती कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आयुष्यभर सोबत राहणारा एक घटक म्हणजे वृक्ष असून त्याची लागवड करुन संवध्रन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. जन्मापासून प्रत्येक क्षणाला सोबत राहून मृत्यूपर्यंत साथ देणाऱ्या वृक्षावर मनापासून प्रेम करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी वनक्षेत्राधिकारी आर. एन. बारई यांचे हस्ते शिवध्वज फडकविण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर गीते, डॉ. विक्रम राखडे, मंदार फडणवीस, मुख्याख्यापक अशोक पारधी, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. विक्रम राखडे यांनी मानवाच्या जीवनात मनाचे महत्व कसे असते हे सांगुन अध्यात्माचे अनुसरणाने मानवाला शांतता प्राप्त करता येते. प्रत्येक धर्म अहिंसेला महत्व देत आहे. अहिंसेशिवाय जे घडले त्यालाच शांती म्हणतात, हे विषद केले. पोलीस निरीक्षक मधूकर गिले व मंदार फडणवीस यांनी यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. यावेळी केंद्राच्या संचालिका ब्रम्हाकुमारी सुशिल दिदी यांनी शिवजयंती कशासाठी साजरी करावयाची, हे वेगवेगळे उदाहरण देवून समाजवून दिले. अशोक पारधी यांनी अतिथींचा परिचय देऊन स्वागतपर भाषण केले. बाल कलावंतांनी यावेळी नृत्य सादर केले. अतिथींचे स्वागत करण्यात आले. संचालन मधूकरभाई यांनी तर आभार उदाराम मांडवकर यांनी मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)