शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

पेंचच्या पाणी पुरवठ्याची मागणी

By admin | Updated: October 17, 2015 01:13 IST

खरीप हंगामातील धानपिक परिपक्वतेवर आले आहे. पिकाला पाण्याची नितांत गरज आहे.

जवाहरनगर : खरीप हंगामातील धानपिक परिपक्वतेवर आले आहे. पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. कमी पाणी व वाढीव विद्युत पुरवठा ऐवजी कमी विद्युत पुरवठामुळे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकरीता पेंचचे पाणी व वाढीव विद्युत पुरवठा करण्याची मागणी राजेदहेगाव येथील २६ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.तालुक्यातील शेवटच्या पश्चिम टोकावर व माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या दत्तक गाव राजेदहेगाव येथील धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे. यापुर्वी मागील वर्षी पेंच कालवा याच्या हलगर्जीमुळे राजेदहेगाव परिसर दुष्काळात गणला गेला होता. तीच परिस्थिती आज उद्भवत आहे. २४ तासापैकी कृषीबहुल क्षेत्रात आठ तास विद्युत पुरवठा ऐवजी पाच तास विद्युत पुरवठा होत आहे. यातही विद्युत खंडीत दुरूस्तीच्या नावाखाली प्रवाह बंद करण्यात येतो. याउलट खरबी पेंच कालव्याद्वारे अत्यल्प प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. यांच्या गावाच्या शेजारी म्हणजे अर्जामंत्री यांच्या मतदार क्षेत्रातील कोटगाव, मोहाळी, चिरव्हा, गोवरी (मौदा) भागात २४ तास विद्युत व कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हा एक राजेदहेगाव गावावर अन्य नाही काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी सनदशीर मार्गाचा वापर करीत आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच भिमेश ढोबळे, प्रशांत इटनकर, कचरू हुमणे, गंगाधर थोटे, दिलीप वैरागडे, शेषराव पत्रेसह सत्तावीस २७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)