शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

पेंचच्या पाणी पुरवठ्याची मागणी

By admin | Updated: October 17, 2015 01:13 IST

खरीप हंगामातील धानपिक परिपक्वतेवर आले आहे. पिकाला पाण्याची नितांत गरज आहे.

जवाहरनगर : खरीप हंगामातील धानपिक परिपक्वतेवर आले आहे. पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. कमी पाणी व वाढीव विद्युत पुरवठा ऐवजी कमी विद्युत पुरवठामुळे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकरीता पेंचचे पाणी व वाढीव विद्युत पुरवठा करण्याची मागणी राजेदहेगाव येथील २६ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.तालुक्यातील शेवटच्या पश्चिम टोकावर व माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या दत्तक गाव राजेदहेगाव येथील धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे. यापुर्वी मागील वर्षी पेंच कालवा याच्या हलगर्जीमुळे राजेदहेगाव परिसर दुष्काळात गणला गेला होता. तीच परिस्थिती आज उद्भवत आहे. २४ तासापैकी कृषीबहुल क्षेत्रात आठ तास विद्युत पुरवठा ऐवजी पाच तास विद्युत पुरवठा होत आहे. यातही विद्युत खंडीत दुरूस्तीच्या नावाखाली प्रवाह बंद करण्यात येतो. याउलट खरबी पेंच कालव्याद्वारे अत्यल्प प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. यांच्या गावाच्या शेजारी म्हणजे अर्जामंत्री यांच्या मतदार क्षेत्रातील कोटगाव, मोहाळी, चिरव्हा, गोवरी (मौदा) भागात २४ तास विद्युत व कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हा एक राजेदहेगाव गावावर अन्य नाही काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी सनदशीर मार्गाचा वापर करीत आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच भिमेश ढोबळे, प्रशांत इटनकर, कचरू हुमणे, गंगाधर थोटे, दिलीप वैरागडे, शेषराव पत्रेसह सत्तावीस २७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)