शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

पेंचच्या पाणी पुरवठ्याची मागणी

By admin | Updated: October 17, 2015 01:13 IST

खरीप हंगामातील धानपिक परिपक्वतेवर आले आहे. पिकाला पाण्याची नितांत गरज आहे.

जवाहरनगर : खरीप हंगामातील धानपिक परिपक्वतेवर आले आहे. पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. कमी पाणी व वाढीव विद्युत पुरवठा ऐवजी कमी विद्युत पुरवठामुळे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकरीता पेंचचे पाणी व वाढीव विद्युत पुरवठा करण्याची मागणी राजेदहेगाव येथील २६ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.तालुक्यातील शेवटच्या पश्चिम टोकावर व माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या दत्तक गाव राजेदहेगाव येथील धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे. यापुर्वी मागील वर्षी पेंच कालवा याच्या हलगर्जीमुळे राजेदहेगाव परिसर दुष्काळात गणला गेला होता. तीच परिस्थिती आज उद्भवत आहे. २४ तासापैकी कृषीबहुल क्षेत्रात आठ तास विद्युत पुरवठा ऐवजी पाच तास विद्युत पुरवठा होत आहे. यातही विद्युत खंडीत दुरूस्तीच्या नावाखाली प्रवाह बंद करण्यात येतो. याउलट खरबी पेंच कालव्याद्वारे अत्यल्प प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. यांच्या गावाच्या शेजारी म्हणजे अर्जामंत्री यांच्या मतदार क्षेत्रातील कोटगाव, मोहाळी, चिरव्हा, गोवरी (मौदा) भागात २४ तास विद्युत व कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हा एक राजेदहेगाव गावावर अन्य नाही काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी सनदशीर मार्गाचा वापर करीत आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच भिमेश ढोबळे, प्रशांत इटनकर, कचरू हुमणे, गंगाधर थोटे, दिलीप वैरागडे, शेषराव पत्रेसह सत्तावीस २७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)