शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:57 IST

कृषी विभाग भंडारा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकऱ्यासाठी हरभऱ्याची लागवड शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रज्ञा गोडघाटे : चिखलीत हरभºयाची लागवड, कमी खर्चात जास्त पिकाचे प्रात्याक्षिक

आॅनलाईन लोकमतखरबी (नाका) : कृषी विभाग भंडारा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकऱ्यासाठी हरभऱ्याची लागवड शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.शेती शाळेचे उद्घाटन विभागीय कृषी सहायक प्रज्ञा गोडघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरेश गणवीर तसेच मंडळ कृषी अधिकारी दिपक आहेरू, कृषी सहायक रेणुका दराडे, बीटीएम सतीश वैरागडे उपस्थित होते.यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना प्रज्ञा गोळाघाटे यांनी हरभरा पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जमिनीची मशागत, अरूंद सरी, वरबापद्धत बीज प्रक्रिया, तुषार सिंचनद्वारे पाण्याचे नियोजन, किडरोग व्यवस्थापन तसेच पक्षी थांबायच्या वापर केल्यास किडीवरती आळा घालता येतो, असे आपल्या मार्गदर्शनात शेतकºयांना सांगितले. यावेळी प्रगतशिल शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतातील पाणाण भेद या औषधी वनस्पतीची पाहणी करून इतर शेतकºयांनीही सेंद्रीय शेतीकडे वळण्यास सांगितले.कृषी विभागाच्या वतीने ग्राम चिखली येथील ५० शेतकºयांनी गट सेंद्रीय शेतीसाठी निवडला असून शेतकºयांना गांढूळखत निर्मिती, अर्का विषयी प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी कृषी मित्र श्याम आकरे याने कमी खर्चात एकरी १४ क्विंटल धानाचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. यावेळी शेतकºयानी शेती करण्याच्या निर्धार केला. त्यानंतर कृषी साहाय्यक रेणुका दराडे यांनी १० ते १४ मार्च दरम्यान दसरा मैदान भंडारा येथे होणाºया कृषी महोत्सवात महिला बचत गटानी आपआपल्या मालाच्या विक्रीकरीता तसेच शेतकºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरेश गणवीर यांनी आपल्या मनोगणात शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगून यावर्षीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, ठिंबक, तुषार सिंचन योजनांच्या लाभ घेऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दिपक अहेर यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतखताच्या फायद्या मोठ्या प्रमाणात होत असतो. शेतीशाळेच्या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी कृषीमित्र, ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सतीश वैरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी गायधने यांनी केले.