शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शेतकऱ्यांची आत्महत्या ४५ पैकी नऊ प्रकरणे अपात्र

By admin | Updated: December 31, 2016 01:41 IST

नापिकी व कर्जाला कंटाळून ४५ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यूला कवटाळले. जिल्हास्तरीय समितीकडून

३६ कुटुंबीयांना मदत : सर्वाधिक आत्महत्या लाखांदूर तालुक्यात भंडारा : नापिकी व कर्जाला कंटाळून ४५ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यूला कवटाळले. जिल्हास्तरीय समितीकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नऊ प्रकरण अपात्र ठरविली. पात्र ठरलेल्या प्रस्तावात मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला ३६ लाखांची मदत दिल्याचे दिसून येते. वर्षाच्या प्रारंभीच म्हणजे जानेवारी महिन्यात १० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. फेब्रुवारी व मार्च महिन्यात चार, एप्रिल महिन्यात पाच, मेमध्ये चार, जून सहा, जुलै पाच, आगस्ट दोन, सप्टेंबर तीन, आॅक्टोंबर दोन, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक आत्महत्या या लाखांदूर तालुक्यात झाल्या असून अकरा शेतकऱ्यांनी जीवन संपविले. लाखनी तालुक्यात आठ शेतकऱ्यानी मृत्यूला कवटाळले. त्यानंतर साकोली व पवनी तालुक्यातील प्रत्येकी सात तर तुमसर व भंडारा तालुक्यात प्रत्येक पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चित्र आहेत. शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज आहे. पंरतु पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी असमानी व सुलतानी संकटाचा सामाना करावा लागतो. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. मान्सूनने उशीरा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याचे नियोजन कोलमडले. पेरणी केली पण पावसाअभावी रोवणी होऊ शकली नाही. कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस गारपीट, रोग किडीचा प्रादुर्भाव यामुळे पिकाचे नुकसान होत गेले. परिणामी शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. तद्वतच लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखने एक मोठे आवाहन शासनापुढे असून समाजासमोर चिंतेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)