शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: March 16, 2015 00:32 IST

किन्ही ते लाखनी या ग्रामीण मार्गाला जोडणारा निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिक व वानधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.

सालेभाटा : किन्ही ते लाखनी या ग्रामीण मार्गाला जोडणारा निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिक व वानधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.निलागोंदी-किन्ही चार किमी अंतराचा रस्ता आहे. या मार्गाने साकोली-सालेभाटामार्गे निलागोंदी बस सेवा सुरु आहे तर ट्रॅक्स, दुचाकी वाहने व इतरही जडवस्तू वाहून नेणारे चारचाकी वाहने या रस्त्यांनी सतत धावत आहेत. साधा खडीकरणाचा रस्ता असल्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे गिट्टीही उखडलेली आहे. सायकलस्वारांना सायकल चालविणे कठीण आहे.ज्या रस्त्यावरुन दिवसभरात पाचही वाहने चालत नाही. अशा रस्त्यांवर डांबरीकरण आहे. परंतु सततच्या रहदारीच्या मार्गावर मागील २० वर्षापासून खडीकरणाचे काम होऊ शकले नाही हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. लाखनी ते निलागोंदी मार्गे किन्ही हा वर्दळीचा रस्ता आहे. शेतकऱ्यांना शेतात बैलबंडीने जाणे अवघड झालेले आहे. पावसाळयामध्ये खोल खड्डयात पाणी साचून राहतात. त्यामुळे वाहन चालविताना चालकाचे निंयत्रण सुटले वा तांत्रिक बिघाड वाहनामध्ये आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मुख्य रहदारी असलेल्या निलागोंदी-किन्ही रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)