शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बुद्ध व आंबेडकरांच्या विचारांची जगाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:10 IST

विश्व शांती दूत तथागत गौतम बुद्धांनी सबंध विश्वात प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विश्व शांती दूत तथागत गौतम बुद्धांनी सबंध विश्वात प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली. या दोन्ही महामानवांच्या विचारांची गरज आज देशाला असल्याचे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे भीमशक्ती संघटनेच्या जिल्हास्तरीय प्रबोधन विचार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष यशवंत मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष एन.पी. पिंपळे, राजेंद्र देशभ्रतार, बाबा बन्सोड, अनिल दहिवले, राजेश नंदागवळी, पुनवटकर, दलितमित्र बाळकृष्ण शेंडे, वामन कांबळे, हर्षवर्धन हुमणे, अंबादास नागदेवे, प्रकाश देशपांडे, विलास मेश्राम, हरिदास बोरकर, दामोधर सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना अ‍ॅड. यशवंत मेश्राम म्हणाले, भीम शक्ती संघटनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक विचारांचा प्रसार करावा असे आवाहन केले. यावेळी बाळकृष्ण शेंडे यांनी तयार केलेल्या डॉ.आंबेडकरांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे निरीक्षण पाहुण्यांनी केले. यशस्वीतेसाठी हर्षवर्धन हुमणे, महेंद्र मेश्राम, भगवान दामले, माधव बोरकर, रवींद्र गणवीर, जयेंद्र सुखदेवे, बादशाह मेश्राम, अरुण ठवरे, हरिदास बोरकर, काशिनाथ हुमणे, रतन मेश्राम, शांताराम खोब्रागडे, फाल्गुन वंजारी, नरेंद्र कांबळे, खुशाल फुल्लूके, मच्छिंद्र टेंभुर्णे, रवी शिंगाडे, रत्नदीप रंगारी, सुनील बांबोर्डे यांनी सहकार्य केले.