शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आयुष्यमान भारतच्या यादीतून गोरगरिबांची नावे झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:40 IST

आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांची नावे बाद असल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांच्या चुकांचा गोर-गरीब जनतेला फटका बसत आहे. त्यामुळे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.

ठळक मुद्देफेरसर्वेक्षणाची मागणी : अधिकाऱ्यांच्या चुकांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांची नावे बाद असल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांच्या चुकांचा गोर-गरीब जनतेला फटका बसत आहे. त्यामुळे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.शासनस्तरावरून सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरोग्यासंदर्भात आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात आली. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले. परंतु तुमसर तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबांची नावे या यादीतून बाद झाल्याचे दिसून येत आहे. उलट अनेक श्रीमंतांचा या योजनेत समावेश झाल्याची माहिती आहे. या योजनेतून पाच लाख रूपयांपर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळते. परंतु अनेकांची नावे नसल्याने या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. अधिकाºयांच्या चुकांमुळे गोर-गरीब जनता या योजनेपासून वंचित असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी केले असून संबंधितांनी याबाबत दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.तुमसर तालुक्यातून अनेकांनी या योजनेसाठी आपली नावे दिली आहेत. परंतु सर्वेक्षणाअंती प्रसिध्द झालेल्या यादीत अनेक नावे दिसत नाही. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना आरोग्य सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.