शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

आयुष्यमान भारतच्या यादीतून गोरगरिबांची नावे झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:40 IST

आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांची नावे बाद असल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांच्या चुकांचा गोर-गरीब जनतेला फटका बसत आहे. त्यामुळे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.

ठळक मुद्देफेरसर्वेक्षणाची मागणी : अधिकाऱ्यांच्या चुकांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांची नावे बाद असल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांच्या चुकांचा गोर-गरीब जनतेला फटका बसत आहे. त्यामुळे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.शासनस्तरावरून सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरोग्यासंदर्भात आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात आली. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले. परंतु तुमसर तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबांची नावे या यादीतून बाद झाल्याचे दिसून येत आहे. उलट अनेक श्रीमंतांचा या योजनेत समावेश झाल्याची माहिती आहे. या योजनेतून पाच लाख रूपयांपर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळते. परंतु अनेकांची नावे नसल्याने या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. अधिकाºयांच्या चुकांमुळे गोर-गरीब जनता या योजनेपासून वंचित असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी केले असून संबंधितांनी याबाबत दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.तुमसर तालुक्यातून अनेकांनी या योजनेसाठी आपली नावे दिली आहेत. परंतु सर्वेक्षणाअंती प्रसिध्द झालेल्या यादीत अनेक नावे दिसत नाही. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना आरोग्य सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.