शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मदतीसाठी राजेगाववासीयांचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

गत तीन वर्षांपासून ग्रामस्थ तथा संघर्ष समितीचे पदाधिकारी अशाेक लेलँड कारखान्याकडून टॅक्स आणण्यासाठी अनेकदा आंदाेलन करुन महत्वाची भुमिका बजावली. त्यामुळे ग्रामपंचायतच्या फंडात रक्कम आहे. ग्रामस्थ काेराेना संकट व शेतीच्या नापिकीमुळे संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांतर्फे कुंजन शेंडे यांनी प्रशासक टी. आर. बाेरकर व ग्रामसेविका एस. एस. चाेपकर यांच्याकडे केली.

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संकट व शेतीव्दारे नापिकीमुळे ग्रामस्थ संकटात आहेत. त्यांना ग्रामपंचायतच्या फंडातून मदत करण्यात यावी, या मागणीसाठी राजेगाववासीयांनी केलेल्या आंदाेलनानंतर प्रत्येक कुटुंबाला वस्तुच्या रुपात मदत करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासक व ग्रामसेविकांनी दिले.गत तीन वर्षांपासून ग्रामस्थ तथा संघर्ष समितीचे पदाधिकारी अशाेक लेलँड कारखान्याकडून टॅक्स आणण्यासाठी अनेकदा आंदाेलन करुन महत्वाची भुमिका बजावली. त्यामुळे ग्रामपंचायतच्या फंडात रक्कम आहे. ग्रामस्थ काेराेना संकट व शेतीच्या नापिकीमुळे संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांतर्फे कुंजन शेंडे यांनी प्रशासक टी. आर. बाेरकर व ग्रामसेविका एस. एस. चाेपकर यांच्याकडे केली. मात्र या मागणीकडे ग्राम प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत हाेते. अखेर शुक्रवारी कुंजन शेंडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीवर धडक माेर्चा काढण्यात आला. जाेपर्यंत मागण्या मंजूर हाेणार नाही, ताेपर्यंत आंदाेलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदाेलनकर्त्यांनी दिला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने पाेलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर प्रशासक व ग्रामसेविकांनी नियमाप्रमाणे गावातील प्रत्येक कुटुंबाला समान मदत म्हणून तीन ते चार हजार रुपये प्रमाणे जे निकष असतील त्याप्रमाणे निधीतून खर्च करता येईल, म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला वस्तुच्या रुपात मदत देऊ असे मान्य केले. आंदाेलनात अध्यक्ष शशिकांत भाेयर, अचल मेश्राम, अनिता शेंडे,  तुकाराम झलके, शालीक गंथाडे, भानुदास सार्वे, देवराम गणविर, नरेश शेंडे, अशाेक शेंडे, आनंदराव गंथाडे, मनाेहर सार्वे, शिवराम शेंडे, रेखा वासनिक, यशाेदा बाेरकर, उषा शेंडे, अनुसया नागदेवे आदींचा समावेश होता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन