शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

भूसंपादन कायदा शेतकऱ्यांसाठी मारक

By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST

उद्योगपती, व्यापारी व श्रीमंतांना लाभ देण्यासाठी भूसंपादन कायदा मोदी सरकारने आणला आहे.

करडी (पालोरा) : उद्योगपती, व्यापारी व श्रीमंतांना लाभ देण्यासाठी भूसंपादन कायदा मोदी सरकारने आणला आहे. धनदांड्यांनी निवडणुकीत पुरविलेल्या मदतीची परतफेड या माध्यमातून मोदी सरकारला करायची आहे. हा कायदा शेतकऱ्यांना जमिनीत गाडणारा असून अहितकारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केले. ते मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीत डोंगरदेव खडकी येथे बोलत होते.राष्ट्रीय ग्रामीण रोहयो कायद्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर सुखी झाला. त्यांना हक्काचा रोजगार मिळाला. जर ग्रामीण भागात रोहयो कामे नसती तर लग्न व अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना जमीन विकावली लागली असती, कर्जबाजारी व्हावे लागले असते. मजुरांना घरातील उपयोगी वस्तू इतरांकडे गहाण ठेवाव्या लागल्या असत्या. सरकार जमिनीची किंमत चार पट देण्याचे आश्वासन देत आहे. मात्र सरकारी दर आजच्या भावापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. त्यामुळे भूसंपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचे प्रतिपादन मधुकर कुकडे यांनी केले. (वार्ताहर)