शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

कोरोनातील अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

दिवाळीपासून विवाह समारंभ सुरू झालेली आहेत. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विवाह सोहळा शाही थाटाऐवजी केवळ मोजक्याच लोकात व आप्तस्वकीयात पार पडत आहेत. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत  इतरांना सुद्धा मास्क वापरण्याचा मौलिक सल्ला अप्रत्यक्ष दिलेला आहे.

ठळक मुद्देजनसामान्यासह वर-वधू सुद्धा कोरोनाशी लढण्यास सज्ज!

  लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : कोरोनामुळे विवाह समारंभावर ही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यापासून बंद असलेली सामाजिक  परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहेत. यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता वर्‍हाडी मंडळीसह वर-वधूने सुद्धा मास्क वापरत सर्वांना कोरोनाच्या काळात आरोग्याचा नैसर्गिक मूलमंत्र दिलेला आहे.दिवाळीपासून विवाह समारंभ सुरू झालेली आहेत. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विवाह सोहळा शाही थाटाऐवजी केवळ मोजक्याच लोकात व आप्तस्वकीयात पार पडत आहेत. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत  इतरांना सुद्धा मास्क वापरण्याचा मौलिक सल्ला अप्रत्यक्ष दिलेला आहे.जग जसे बदलते तसेच आपण सुद्धा बदलत निसर्गाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. निसर्गानेच कोरोणा सारख्या संसर्गजन्य आजाराला जन्माला घातलेले आहे . प्रदूषण हा सर्वात मोठा शत्रू आरोग्याचा ठरला आहे. त्यामुळे खूप मोठ्या लोकांची गर्दी काढून मोजक्याच आप्तस्वकीय नाते मंडळीत लग्न करण्याची प्रेरणा कोरोनाने समाजाला दिलेली आहे. कमी खर्चात व्यवस्थित लग्न उरकण्याची नियमावली कोरोनाने आखुन दिलेली आहे. लोकही समजदार झाले असून समजदारीतूनच कोरोना सारख्या महामारी वर निश्चितच ब्रेक लागलेला आहे. भारतासारख्या १३५ करोड जनतेत सामाजिक अंतर राखत कोरोणाची साखळी तोडणे अशक्य असतानासुद्धा  सामंजस्य राखत विवाह सोहळा पार पडत आहेत.कोरोना ची दुसरी लाट येण्याची शक्यता  सगळी कडूनच  वर्तवण्यात आलेली होती. तिला रोखणे नितांत गरजेचे होते. रोखण्याकरिता समाजातील प्रत्येक स्तरातून समाज प्रबोधन केले गेले. शासन व प्रशासनाकडून सुद्धा आम जनतेला आवाहन करीत कोरोना ची साखळी सोडण्याकरता सहकार्याचे आवाहन नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरली असे वाटते.  प्रत्येकांनी कोरोना नियंत्रणासाठी नियम पाळण्याचे आवाहन होत आहे.कोरोना नियंत्रणासाठी नियम पाळण्याचे आवाहन कोरोना संसर्गजन्य आजारापासून प्रत्येकाला सावध राहणे नितांत गरजेचे आहे. कोरोना ने लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, असा भेद न करता त्याने आपली वचक सर्वांवर ठेवण्याचा प्रयत्न केला.  मात्र ज्यांनी आरोग्याचा नियम पाळला, त्याला निश्चितच कोरोना शिवू  शकला नाही हे विशेष.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या