शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मनातील कटुता कमी झाली तर समाजात आनंदाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:58 IST

अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्देसीईओ रवींद्र जगताप म्हणतात,

भंडारा : अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.मकरसंक्रातीच्या पर्वावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड बोला, गोड बोला’ अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना रविंद्र जगताप म्हणाले, लोकांना आनंद कसा देता येईल, याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा अधिकाऱ्यांना आपल्या अधिनस्थ कर्मचाºयांना कटू बोलावे लागते. त्यामागील भूमिका ही केवळ समाजाचे काम तात्काळ व्हावे ही असते. त्यामुळे कटू बोलण्यामागील भूमिका समजून घेतली आणि मनातील कटूता कायमची हद्दपार केली तर समाजात आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मकरसंक्रातीच्या काळात तिळगूळ देऊन गोड बोला असे म्हटले जाते. तीळ शारीरिक वृध्दी करते. स्निग्धता वाढविते. या सणातून मनाचीही स्निग्धता वाढवावी. गोड बोलण्याने अनेकदा काम हलके होते. पंरतू त्यातून कामाप्रति निष्ठा असणे गरजेचे आहे, असे रवींद्र जगताप यांनी सांगितले. सण उत्सव साजरे करताना एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आज गरज आहे.सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या सण उत्सवांचा चांगल्याप्रकारे उपयोग करुन घेता येतो. मकरसंक्रात हा सण तर थेट गोड बोलण्याचा सल्ला देतो. या सणापासून प्रत्येकाने काही तरी शिकले पाहिजे आणि समाजात आनंदाची पेरणी करता आली पाहिजे, असे जगताप म्हणाले.