शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढण्याचे फलोत्पादन मंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:05 IST

पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर शनिवारी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी जिल्हास्तरीय फलोत्पादन व रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनु गोयल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अभिमन्यू बोदवड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, कृषी विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत ना. जयदत्त क्षीरसागर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये एमआरजीएस अंतर्गत कामे, सीमेंट रस्ते, पांदण रस्ते याबाबत माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिली. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत ३३ कोटीचे पेंमेट देण्यात आले असून ३५ लाख मनुष्य दिवस काम करण्यात आले. जिल्ह्यात योजनेंतर्गत १४५२ कामे करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ७० टक्के असून ४५ टक्के पºह्याची कामे झाली असल्याचे सांगण्यात आले. पीक विमा योजनेंतर्गत ५३ हजार लाभार्थी आहेत. खरीप हंगामात ४०० कोटी उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले असून २५० कोटी वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अग्रेसर असून राष्ट्रीयकृत बँकेचाही यात सहभाग आहे. यावेळी कृषी विभागांतर्गत झालेल्या भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना, जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरी