शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढण्याचे फलोत्पादन मंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:05 IST

पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर शनिवारी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी जिल्हास्तरीय फलोत्पादन व रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनु गोयल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अभिमन्यू बोदवड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, कृषी विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत ना. जयदत्त क्षीरसागर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये एमआरजीएस अंतर्गत कामे, सीमेंट रस्ते, पांदण रस्ते याबाबत माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिली. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत ३३ कोटीचे पेंमेट देण्यात आले असून ३५ लाख मनुष्य दिवस काम करण्यात आले. जिल्ह्यात योजनेंतर्गत १४५२ कामे करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ७० टक्के असून ४५ टक्के पºह्याची कामे झाली असल्याचे सांगण्यात आले. पीक विमा योजनेंतर्गत ५३ हजार लाभार्थी आहेत. खरीप हंगामात ४०० कोटी उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले असून २५० कोटी वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अग्रेसर असून राष्ट्रीयकृत बँकेचाही यात सहभाग आहे. यावेळी कृषी विभागांतर्गत झालेल्या भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना, जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरी