शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

साधी राहणी, उच्च विचारसरणी असा त्यांचा स्थायिभाव होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

भंडारा तालुक्यातील चिखली येथे कैलास मेहर यांच्या निवासस्थानी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत ...

भंडारा तालुक्यातील चिखली येथे कैलास मेहर यांच्या निवासस्थानी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. जयंती कार्यक्रमासाठी प्रामुख्याने तेजराम वाघमारे, शांताराम गायधने, प्रकाश गायधने, गणपत मेहर, हरिदास वाघमारे, रोहित हटवार, रमेश मेहर, नितेश मेहर, उमराव मेहर, आकाश वाघमारे, रोहित चरडे व बुथ क्रमांक ४२ चे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिमापूजन तालुका महामंत्री विष्णुदास हटवार, बुथ अध्यक्ष राजेश वाघमारे, गणपत मेहर, निखिल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुथ अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी गावातील सर्वांनी एकाच छताखाली एकत्र येत शेतकरी, शेतमजुरांसह परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर संघटन गरजेचे असून, शासनाच्या विविध योजनांस गावापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. यावेळी गावातील कैलास मेहर, निखिल वाघमारे, गणपत मेहर, तेजरामजी वाघमारे यांनी विचार मांडले. संचालन बुथ अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी केले. आभार निखिल वाघमारे यांनी मानले. चिखलीत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रम घेत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

बॉक्स

साकोलीत पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती

साकोली : महान तत्त्वचिंतक, संघटनकर्ते, भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य, प्रखर राष्ट्रवादी व्यक्तिमत्त्व पं. दीनदयाल उपाध्याय यांची साकोली येथे जयंती साजरी करण्यात आली. साकोली तालुका भाजपच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजप जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, भाजप अनु. जाती. मोर्चा प्रदेश सचिव डॉ. नेपाल रंगारी, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा इंद्रायणी कापगते, भाजप विधानसभा पालक ॲड. बापूसाहेब अवचटे, साकोलीनगर परिषद अध्यक्षा धनवंता राऊत, भाजप तालुका अध्यक्ष लखन बर्वे, देवनाथ राहंगडाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बाळाभाऊ काशिवार यांनी पंडित दीनदयाल यांच्या जीवनावर मार्गदर्शन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भारतीय जनसंघ आपल्या देशातील गरजू, गरीब जनतेचे हित कसे साधता येईल, असे विचार मांडले.