शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

दोन कुटुंबांचे संबंध वृद्धिंगत करते ‘हारगाठी’

By admin | Updated: March 4, 2015 00:58 IST

विवाहयोग्य मुला-मुलींचे जर होळी सणापूर्वी साक्षगंध झाले तर मुलीला हार-गाठी

आली होळी : साक्षगंधानंतरची परंपरा आजही कायमपवनी : विवाहयोग्य मुला-मुलींचे जर होळी सणापूर्वी साक्षगंध झाले तर मुलीला हार-गाठी नेण्याची परंपरा झाडीपट्टीतील अनेक गावात आजही सुरु आहे. ही हार-गाठी दोन्ही कुटुंबांचे संबंध वृद्धिंगत व्हायला मदत करते. दिवाळीनंतर हातात पिक आल्यानंतर शेतकरी चिंतामुक्त होतो व विवाहयोग्य मुलामुलींकरिता स्थळ शोधणे सुरु करतो. ही सुरुवात तुळशी विवाहानंतर केली जाते. ज्या मुलामुलींचे होळी सणाअगोदर विवाह संबंध जुळतात त्या कुटुंबात एक आपुलकीचे नातेसंबंध जोडले जातात. होळीच्या अगोदर साक्षगंध झालेल्या मुलींकरिता मुलाकडील मानवाईक प्रतिष्ठीत व्यक्त हार गाठी नेतात.ही हारगाठी नारळातील खोबऱ्याच्या डोलांपासून व खारकांपासून तयार केलेली असते. ही हारगाठी विशिष्ट दुकानातील अनुभवी लोकच तयार करतात. या हारगाठीची किंमत ही त्यातील खोबरा डोलाच्या व खारकांच्या संख्येवर आधारित असते. अधिक संख्या असली तर अधिक किंमत असते. महाशिवरात्रीची अमावस्या झाल्यानंतर उजेडात होळीपर्यंत ही हारगाठी मुलींना नेली जाते. कोणी या हारगाठीसोबत साडी कपडे ही नेतात.हारगाठी घेवून येणाऱ्या मुलाकडील लोकांचे मुलीच्या घरी आदर आतिथ्य, पाहुणचार केलेजाते. कोणत्या वेळेस मुलीकडील मंडळीही मुलांकरिता हारगाठी घेवून जातात. शेकडो वर्ष झाले पण झाडीपट्टीतील अनेक गावातील बहुतेक समाजात ही हारगाठी नेण्याची परंपरा आजही सुरु आहे. या हारगाठींमुळे दोन्ही कुटुंबाचे संबंध वृद्धींगत होण्यास मदत होते. या हारगाठीमधील खोबरे खारका खाण्याकरिता बच्चे कंपनी हारगाठी आणण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षी पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात हारगाठ्या नेल्या जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)