शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गोसेखुर्द धरण भूमिपूजनस्थळाची दुर्दशा

By admin | Updated: April 29, 2015 00:39 IST

२७ वर्षापूर्वी मागासलेल्या पुर्व विदर्भाला सुजलाम सुफलाम करण्याकरिता गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण तयार...

पवनी : २७ वर्षापूर्वी मागासलेल्या पुर्व विदर्भाला सुजलाम सुफलाम करण्याकरिता गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण तयार करण्याकरिता माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते लाखो जनतेच्या उपस्थित भूमिपूजन करण्यात आले. पण, या भूमिपूजन स्थळाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. धरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या भूमिपूजन स्थळाची उपेक्षा होत आहे.हरीतक्रांती आणण्याची क्षमता असणाऱ्या गोसीखुर्द धरणाचे भुमिपूजन २२ एप्रिल १९८८ ला करण्यात आले. या धरणाच्या कामावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे धरण अनेक कंत्राटदारांसाठी एक प्रकारे लॉटरीच ठरली आहे. या धरणाच्या राजीव गांधी टेकडीवरील भूमिपूजन स्थळाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. या भूमिपूजन स्थळाच्या कोनशिलेवर लावलेल्या टाईल्स निघून खाली पडलेल्या आहेत. कोनशिलेवरील लिहिण्यात आलेली नावे पुर्णत: मिटलेले आहेत. त्यामुळे दररोज येणाऱ्या शेकडो पर्यटकांना धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे नावे किंवा धरणाच्या विस्ताराची माहिती होऊ शकत नाही. कोनशिलेवरील माहिती प्राप्त झाल्यास पर्यटकांना ती विद्यार्जनात काही येऊ शकते. इतके दिवस होवून या भूमिपूजन स्थळाची दुर्दशा झाली असतानाही धरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)