शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

सिंचनासाठी गोसे धरणाचे पाणी डाव्या कालव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:01 IST

धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील शेतशिवारात थोड्याफार प्रमाणात पोहोचल्याने येत्या काही दिवसात शेतात रोवणी योग्य पाणी साठवून खरिपातील धानपीक रोवणी ला येण्याची चिन्हे दिसत आहेत. धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात जवळपास तीस गावांचा समावेश आहे. या गावातील काही भागात गोसे धरणाच्या डाव्या कालव्याचे कमी-अधिक प्रमाणात बांधकाम झाले आहे.

ठळक मुद्देचौरास भागातील शेतकऱ्यांना दिलासा : पऱ्ह्यांना नवसंजीवनी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पावसाळ्याचे अडीच नक्षत्र लोटले असताना पुरेशा पावसाअभावी शेतात रोवणी योग्य पाण्यासाठी सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. मात्र गत काही दिवसांपूर्वी गोसे धरणाचे पाणी डाव्या कालव्यात सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील शेतशिवारात थोड्याफार प्रमाणात पोहोचल्याने येत्या काही दिवसात शेतात रोवणी योग्य पाणी साठवून खरिपातील धानपीक रोवणी ला येण्याची चिन्हे दिसत आहेत. धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात जवळपास तीस गावांचा समावेश आहे. या गावातील काही भागात गोसे धरणाच्या डाव्या कालव्याचे कमी-अधिक प्रमाणात बांधकाम झाले आहे. काही भागात सबंधित कालव्याचे बांधकाम अर्धवट असल्याने पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या व कालव्याच्या पाण्याने या भागातील धान शेती बुडतअसल्याने सदर कालवा शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे आरोप केले जातात.मात्र सद्यस्थितीत या भागात आत्तापर्यंत पावसाने दमदार हजेरी न लावल्याने खालील नर्सरी व आवत्या धान पिकासह अन्य पिके देखील करण्याच्या मार्गावर होती. या भागात मोठ्या प्रमाणात कृषी वीज पंप असल्याने या संकटावर मात करण्यात शेतकºयांना काही अंशी यश देखील आले. मात्र रोवणी योग्य धान पऱ्हे होऊनही शेतात पावसाअभावी पाण्याची साठवण झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी गोसे धरण आंतर्गत चौरास भागातील डाव्या कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने या भागातील सर्व शेतकरी शेतात पाणी साठवणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पावसाचे पूर परिस्थितीत धान उत्पादक शेतकºयांना कर्दनकाळ ठरणारा हा कालवा सध्या मात्र पावसाअभावी वरदान ठरल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प