शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

जीवनातील काही क्षण दुसऱ्यांना द्या

By admin | Updated: October 13, 2014 23:18 IST

परमेश्वराने दिलेले आयुष्य अमुल्य आहे. प्रत्येकजण स्वत:साठी जगतो. पण दुसऱ्यासाठी जगण्यात खरा अर्थ दडलेला आहे. जो दुसऱ्यासाठी जिवन जगतो त्याला खरा आनंद व सुख मिळतो.

सत्कार कार्यक्रम : राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी दिदी यांचे प्रतिपादनवरठी : परमेश्वराने दिलेले आयुष्य अमुल्य आहे. प्रत्येकजण स्वत:साठी जगतो. पण दुसऱ्यासाठी जगण्यात खरा अर्थ दडलेला आहे. जो दुसऱ्यासाठी जिवन जगतो त्याला खरा आनंद व सुख मिळतो. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात दुसऱ्यासाठी जीवन जगणाऱ्या अनेकानी आपले आयुष्य समर्पित केले आहे. जगातील दु:ख दूर करण्यासाठी व मानवकल्याण हे ध्येय ठेवून जिवन जगणाऱ्यात या केंद्राचे मोठे योगदान आहे. म्हणून प्रत्येकाने स्वत:च्या सुख दुख:च्या चक्रव्यूहात न अडकता आपल्या जीवनातील काही क्षण हे ईश्वरीय सेवेत द्यावे, असे आवाहन राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी यांनी केले.प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयात १५ वर्षापेक्षा जास्त काळ सेवा देणाऱ्या भारतातील २५ हजार ब्रह्मकुमारीजचा सत्कार मुख्य केंद्र राजस्थानातील माऊंट आबू येथे करण्यात आला. यात वरठी येथील चार ब्रह्मकुमारी यांचा समावेश होता. त्याप्रित्यर्थ त्यांचा सत्कार वरठी केंद्राच्या वतीने करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून सनफ्लॅग स्कूलचे प्राचार्य सी.जे. धर, एन.जे. पटेल महाविद्यालय मोहाडीचे प्राचार्य डॉ. ज्योती पांडे, सरपंच संजय मिरासे, पंचायत समिती सदस्य रवि येळणे उपस्थित होते.यावेळी ब्रह्मकुमारी रेखा दिदी, राधा दीदी, लता दिदी व चन्द्रकला दिदी यांचा राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी यांच्या हस्ते सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदी यांनी केले होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व केंद्राचे सेवक उपस्थित होते. (वार्ताहर)