शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

करडीच्या विकासाला लागले रस्त्यावरील खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:39 IST

करडीच्या ग्रामच्या विकासाला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. ही स्थिती निर्माण होण्यासाठी अनेक करणे असली तरी सबंधित विभागाची व अधिकाऱ्यांची विकासाप्रतीची उदासीनता प्रमुख ठरली आहे. विकासाच्या नावावर झालेल्या कामांना वर्ष, दीड वर्षातच खड्ड्यांची कीड लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडीच्या ग्रामच्या विकासाला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. ही स्थिती निर्माण होण्यासाठी अनेक करणे असली तरी सबंधित विभागाची व अधिकाऱ्यांची विकासाप्रतीची उदासीनता प्रमुख ठरली आहे. विकासाच्या नावावर झालेल्या कामांना वर्ष, दीड वर्षातच खड्ड्यांची कीड लागली आहे. करडी पोलीस ठाणे समोरील गावातील मुख्य रस्त्याची ‘अवदसा’ पाहावली जात नाही. रस्त्याच्या दुरावस्थवेर संशोधन करण्याची वेळ करडीवासीयांवर आली आहे.करडी ही परिसराची व्यापार नगरी म्हणून तालुक्यात ओळखली जाते. त्याचबरोबर आठवडी बाजाराचे प्रमुख केंद्र म्हणूनही नव्याने ओळख निर्माण करण्यात यश आले आहे. गावाच्या सौदर्यात भर पाडण्याचा भाग म्हणून काही चौकात सौंदर्यीकरणाचे काम व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्ता सिमेंटीकरणाने रुंद करण्यात आले.गावातील घरकुल व शौचालयाचे प्रश्न दूर करण्यात बराच वेळ खर्ची पडला. मात्र, आजही शौचालयाचा प्रश्न पूर्णत: सुटलेला नाही. आजही गावाच्या बाहेरील रिंग रोडवर पहाटेच्या सुमारास नागरिक शौचाला बसलेले दिसून येतात. करडी ग्रामला स्मार्ट ग्राम करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाल्याचे मध्यंतरी सांगण्यात आले.विकासाची ब्लू प्रिंट तयार असल्याचे बोलले गेले. मात्र, कागदावरील स्वप्न कुठे हवेत मुरले, कुणालाही समजेनासे झाले आहे. गरदेव चौकापासून करडी गावाला जोडणारा मुख्य पोर्च मार्ग अजूनही दुरवस्थेच्या अनेक कहाण्या सागत सुटला आहे. या मार्गावर खड्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न झाले. डांबर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला. मात्र, मुरुम रस्त्यावर आता चिखलच चिखल पसरल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी मुरुम वाहून गेल्याने रस्त्याच मातीमोल ठरला आहे. गरदेव ते बाजार चौक, गांधी पुतळ्याच्या समोरपर्यंत डांबर रस्त्याला सिमेंट रस्त्यात रुपांतरीत करण्याशिवाय आता पर्याय नाही, असे नागरिकांचे मत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस