शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

भंडाराच्या बीटीबी भाजीमंडीत वैनगंगेच्या पुराचे चार फूट पाणी; व्यापाऱ्यासह तीन जिल्ह्यातील शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 12:20 IST

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते.

भंडारा :शनिवारपासूनच्या तीन दिवसाच्या झालेल्या जोरदात पावसाने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडलेली असून शहरातील बीटीबी भाजीमंडीत पुताचे चार फूट पाणी शिरले आहे. व्यापाऱ्यांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असून वीस हजार शेतकऱ्यांची परवड होत आहे.

भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्याकरिता दररोज ताजा भाजीपाला पुरवठा करणारी बीटीबी सब्जी मंडी पुराच्या पाण्याने संकटात सापडलेली आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते. १६ ऑगस्टला पुराचे पाणी चार फुटापर्यंत वाढले. त्यामुळे बीटीबी असोसिएशनने बाजार बंद ठेवलेला आहे.  सुमारे २० हजार शेतकऱ्यांची परवड झाली आहे.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाने गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणीस्तर कमी करण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. २०२० मध्ये  बीटीबीत १५ ते२० फूट पाणी जमा झाले होते. त्यामुळे व्यापारी वर्गाचे आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाले होते. बीटीबीत पुराचे चार फूट पाणी  साचके असून आणखी पाणी वाढल्यास बीटीबीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तत्काळ उपायोजना करून पूरस्थिती नियंत्रणात करण्याकरिता तत्काळ पावले उचलावी.- बंडू बारापात्रे अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.

टॅग्स :floodपूरRainपाऊस