शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

भंडाराच्या बीटीबी भाजीमंडीत वैनगंगेच्या पुराचे चार फूट पाणी; व्यापाऱ्यासह तीन जिल्ह्यातील शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 12:20 IST

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते.

भंडारा :शनिवारपासूनच्या तीन दिवसाच्या झालेल्या जोरदात पावसाने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडलेली असून शहरातील बीटीबी भाजीमंडीत पुताचे चार फूट पाणी शिरले आहे. व्यापाऱ्यांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असून वीस हजार शेतकऱ्यांची परवड होत आहे.

भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्याकरिता दररोज ताजा भाजीपाला पुरवठा करणारी बीटीबी सब्जी मंडी पुराच्या पाण्याने संकटात सापडलेली आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते. १६ ऑगस्टला पुराचे पाणी चार फुटापर्यंत वाढले. त्यामुळे बीटीबी असोसिएशनने बाजार बंद ठेवलेला आहे.  सुमारे २० हजार शेतकऱ्यांची परवड झाली आहे.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाने गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणीस्तर कमी करण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. २०२० मध्ये  बीटीबीत १५ ते२० फूट पाणी जमा झाले होते. त्यामुळे व्यापारी वर्गाचे आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाले होते. बीटीबीत पुराचे चार फूट पाणी  साचके असून आणखी पाणी वाढल्यास बीटीबीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तत्काळ उपायोजना करून पूरस्थिती नियंत्रणात करण्याकरिता तत्काळ पावले उचलावी.- बंडू बारापात्रे अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.

टॅग्स :floodपूरRainपाऊस