शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

भंडाराच्या बीटीबी भाजीमंडीत वैनगंगेच्या पुराचे चार फूट पाणी; व्यापाऱ्यासह तीन जिल्ह्यातील शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 12:20 IST

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते.

भंडारा :शनिवारपासूनच्या तीन दिवसाच्या झालेल्या जोरदात पावसाने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडलेली असून शहरातील बीटीबी भाजीमंडीत पुताचे चार फूट पाणी शिरले आहे. व्यापाऱ्यांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असून वीस हजार शेतकऱ्यांची परवड होत आहे.

भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्याकरिता दररोज ताजा भाजीपाला पुरवठा करणारी बीटीबी सब्जी मंडी पुराच्या पाण्याने संकटात सापडलेली आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते. १६ ऑगस्टला पुराचे पाणी चार फुटापर्यंत वाढले. त्यामुळे बीटीबी असोसिएशनने बाजार बंद ठेवलेला आहे.  सुमारे २० हजार शेतकऱ्यांची परवड झाली आहे.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाने गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणीस्तर कमी करण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. २०२० मध्ये  बीटीबीत १५ ते२० फूट पाणी जमा झाले होते. त्यामुळे व्यापारी वर्गाचे आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाले होते. बीटीबीत पुराचे चार फूट पाणी  साचके असून आणखी पाणी वाढल्यास बीटीबीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तत्काळ उपायोजना करून पूरस्थिती नियंत्रणात करण्याकरिता तत्काळ पावले उचलावी.- बंडू बारापात्रे अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.

टॅग्स :floodपूरRainपाऊस