शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

आठ महिन्यात बस अपघातात चौघांचा मृत्यू

By admin | Updated: December 13, 2014 22:32 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात चौघांना आपले प्राण गमवावे लागले, तर ४९ जण जखमी झाले. रापमं कडून

४९ जखमी : राज्य परिवहन मंडळाकडून अपघातग्रस्तांना ८२ लाखांचे वाटपप्रशांत देसाई - भंडारामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात चौघांना आपले प्राण गमवावे लागले, तर ४९ जण जखमी झाले. रापमं कडून या आठ महिन्यात अपघातग्रस्तांना ८२ लाखांचे वाटप करण्यात आले. लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून अनेकजण करतात. बस अपघातात विरुद्ध दिशेने आलेल्या किंवा मागून धडक दिलेल्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात चौघांचा मृत्यू झाला असून ३४ व्यक्ती गंभीर जखमी तर ११ किरकोळ जखमी झाल्याची नोंद रापमं भंडारा विभागीय ्रकार्यालयात आहे. अपघातग्रस्तांना रापमं कडून तत्कालीन मदत, पी फॉर्म भरल्यानंतर अपघात नुकसान भरपाई, प्राणांकीत मदत व न्यायालयात दाद मागितल्यानंतर मदत दिली जात असते. अशा या प्रकारात राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाच्या माध्यमातून ८१ लाख ७५ हजार ८२२ रुपयांची आर्थिक मदत अपघातग्रस्तांना देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात एक, मे महिन्यात दोन व आॅक्टोबर महिन्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तत्कालीन मदतीच्या माध्यमातून रापमंने ९७ हजार ६०० रुपये, पी फॉर्मच्या माध्यमातून १ लाख ३९ हजार ८८५ रुपये, प्राणांकीत मदत म्हणून २ लाख ९० रुपये तर न्यायप्रविष्ठ प्रकरणांच्या निकालानंतर ७६ लाख ४८ हजार ३३७ रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ पर्यंत भंडारा विभागातील बस अपघातात १० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर ५५ व्यक्ती गंभीर जखमी झाले असून ४२ व्यक्ती किरकोळ जखमी झाले होते. यातील जखमींना ५३ हजार ३०० रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. तर न्यायालयीन निकालानंतर १२ लाख ५६ हजार रुपये मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आले. वाहनचालकावर कारवाईअनेकदा बसचालकाला जबाबदार पकडून निलंबित करण्यात येते. नंतरर त्याची कार्यालयाच्या माध्यमातून विभागीय चौकशी करून त्यात तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यात येते.