शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

शेणखताला आला सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 14:34 IST

Bhandara : जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी शेणखताकडे वळला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क सानगडी : काही वर्षांपासून रासायनिक खताच्या अतोनात वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी मात्र जमिनीचा कस हळूहळू कमी होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी शेणखताकडे वळला आहे. मात्र, शेतीत टाकण्यासाठी लागणाऱ्या शेणखताचा तुटवडा असल्याने याच शेणखताला आता सोन्याचा भाव आल्याचे चित्र सध्या ग्रामीम भागात पाहावयास मिळत आहे.

आपल्या देशात बहुतेक लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडील पशुधन कमी झाले आहे. त्यामुळे शेणखताचा वापर कमी होत आहे आणि रासायनिक खताचा वापर वाढला आहे. मात्र, रासायनिक खाताच्या अति वापरामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. हे गंभीर परिणाम लक्षात घेऊन शेतकरी पुन्हा सेंद्रिय खताकडे वळला आहे. सध्या पंधराशे रुपयांपर्यंत ट्रॅक्टरची ट्राली भरून शेणखत मिळत आहे. शेणखताने जमीनही पिकते आणि आरोग्यही टिकून राहते. रासायनिक खतामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.

रासायनिक खताचे दुष्परिणामरासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. शेतजमीन नापिक होण्याचा धोका असतो. पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. पाण्याचे स्रोत दूषित होतात.

रासायनिक खताच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते. तरीही रासायनिक खतांचा वारेमाप वापर वाढला आहे. परिणामी जमिनीचा मूळ पोत दिवसेंगणिक खराब होत चालला आहे. सांगुही किवा जनजागृती करूनही सेंद्रीय खतांचा वापर हवा तसा वाढलेला नाही. त्यामुळ सध्या हळूहळू का असेना सेंद्रीय खताचा वापर वाढणे अंत्यत आवश्यक झालेले आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी