शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेणखताला आला सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 14:34 IST

Bhandara : जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी शेणखताकडे वळला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क सानगडी : काही वर्षांपासून रासायनिक खताच्या अतोनात वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी मात्र जमिनीचा कस हळूहळू कमी होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी शेणखताकडे वळला आहे. मात्र, शेतीत टाकण्यासाठी लागणाऱ्या शेणखताचा तुटवडा असल्याने याच शेणखताला आता सोन्याचा भाव आल्याचे चित्र सध्या ग्रामीम भागात पाहावयास मिळत आहे.

आपल्या देशात बहुतेक लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडील पशुधन कमी झाले आहे. त्यामुळे शेणखताचा वापर कमी होत आहे आणि रासायनिक खताचा वापर वाढला आहे. मात्र, रासायनिक खाताच्या अति वापरामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. हे गंभीर परिणाम लक्षात घेऊन शेतकरी पुन्हा सेंद्रिय खताकडे वळला आहे. सध्या पंधराशे रुपयांपर्यंत ट्रॅक्टरची ट्राली भरून शेणखत मिळत आहे. शेणखताने जमीनही पिकते आणि आरोग्यही टिकून राहते. रासायनिक खतामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.

रासायनिक खताचे दुष्परिणामरासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. शेतजमीन नापिक होण्याचा धोका असतो. पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. पाण्याचे स्रोत दूषित होतात.

रासायनिक खताच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते. तरीही रासायनिक खतांचा वारेमाप वापर वाढला आहे. परिणामी जमिनीचा मूळ पोत दिवसेंगणिक खराब होत चालला आहे. सांगुही किवा जनजागृती करूनही सेंद्रीय खतांचा वापर हवा तसा वाढलेला नाही. त्यामुळ सध्या हळूहळू का असेना सेंद्रीय खताचा वापर वाढणे अंत्यत आवश्यक झालेले आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी