शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

शेतकरी वळला ऊस शेतीकडे

By admin | Updated: April 4, 2015 00:15 IST

जिल्ह्यात सर्वाधिक शेती क्षेत्रात धानाचे उत्पादन शेतकरी खरीप व उन्हाळी हंगामात घेतात.

आसगाव : जिल्ह्यात सर्वाधिक शेती क्षेत्रात धानाचे उत्पादन शेतकरी खरीप व उन्हाळी हंगामात घेतात. ऊर्वरित महिन्यात शेतात कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नव्हते. परंतु, आता ही स्थिती पालटली आहे. जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकांच्या उत्पादनाकडे वळले आहेत. उडीद, मूग, पोपट, बरबटी, हरभरा, वाटाणा आदी कडधान्य पिकांसह शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. भंडारा जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्र कमी असले तरी सर्वसाधारणपणे आॅक्टोबर महिन्यानंतर ऊसाची लागवड केली जाते. विविध प्रकारच्या वाणांची लागवड शेतकरी शेती ज्ञानानुसार करीत आहेत.पवनी तालुक्यातील नदी काठालगतच्या गावांमध्ये कठाण पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय अनेक शेतकरी ऊस लागवडही करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांचा ऊस फेब्रुवारी ते मार्चदरम्यान कापणीला येत असल्याने याचा पुरवठा बाहेर राज्यात तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव असलेल्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जातो. शंकरपट, यात्रा, मंडई आदी ठिकाणी ऊसाची विक्री केली जाते. यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पादन प्राप्त होत असल्याने अनेक शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळले आहेत. परिणामी जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र दिवसें दिवस वाढत आहे. (वार्ताहर)