शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

जनावरांसाठी लावलेल्या वीजेच्या सापळ्यात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 24, 2024 19:16 IST

शामराव लोहारे यांच्या शेतामध्ये विजय खोब्रागडे हे मृतावस्थेत पडल्याचे शनिवारी सकाळी ८:१५ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आले.

भंडारा : वन्य जीवांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने शेतात जीवंत वीज तारा पसरवून ठेवल्या होत्या. मात्र त्याची तिळमात्रही कल्पना नसल्याने आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी निघालेल्या अन्य शेतकऱ्याचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. विजय तुळशीराम खोब्रागडे (५४ वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव असून ही घटना पवनी तालुक्यातील नेरला गावच्या शेतशिवारात घडली.

शामराव लोहारे यांच्या शेतामध्ये विजय खोब्रागडे हे मृतावस्थेत पडल्याचे शनिवारी सकाळी ८:१५ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आले. शिवारातील शेतकरी दीपक बाबुराव खोब्रागडे हे आपल्या शेतावर जात असताना त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी तातडीने नेरलाचे पोलिस पाटील रघुपती भोगे यांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जीवंत विजेचा तार त्यांच्या दोन्ही पायांना चिकटूून असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाह बंद करून त्यांचा मृतदेह काढण्यात आला. अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह ठाणेदार धनंजय पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी घनशाम ठोंबरे यांनी भेट दिली.

पिकांना पाणी देण्यासाठी गेला अन् मृत्यू ओढावलाविजय खोब्रागडे हे शनिवार पहाटे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी फावडे घेऊन निघाले होते. मार्गात शामराव लोहारे यांचे शेत आहे. त्यांनी वन्यजीवांना रोखण्यासाठी शेतात सेंट्रिंग तारांचे कुंपण करून जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. मात्र याची कल्पना नसल्याने ताराचा दोन्ही पायाला स्पर्श होताच जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Farmerशेतकरी