शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पर्यावरणाविषयी मानवाला योग्य पद्धतीने शिक्षित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:59 IST

जपानमध्ये स्वच्छता व पर्यावरणाला महत्व आहे. तेथील प्रत्येक नागरिक पर्यावरणासाठी जागरुक आहे. शालेय आणि विद्यापीठस्तरावर शिक्षण दिले जाते. मात्र भारतात पर्यावरणाच्या योजना कागदावरच राहतात.

ठळक मुद्देमिकी ईनोकी : बेला येथे पर्यावरण समस्या विषयावर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जपानमध्ये स्वच्छता व पर्यावरणाला महत्व आहे. तेथील प्रत्येक नागरिक पर्यावरणासाठी जागरुक आहे. शालेय आणि विद्यापीठस्तरावर शिक्षण दिले जाते. मात्र भारतात पर्यावरणाच्या योजना कागदावरच राहतात. भारतात पर्यावरणाविषयी मानवाला योग्य पद्धतीने शिक्षित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जपानच्या नागो विद्यापीठाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ.मिकी ईनोकी यांनी केले.भंडारा तालुक्यातील बेला येथील महेंद्र महाविद्यालयात ‘भारत आणि दक्षिण आशियात पर्यावरणाची समस्या’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी अमृत बन्सोड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिग्मे सुल्ट्रीन, नागपुरचे संदेश मेश्राम उपस्थित होते. डॉ.इनोकी म्हणाल्या, पर्यावरणाच्या संतुलनाकरिता जपान इतर देशांना आर्थिक मदत करते. भारतानेही पर्यावरणासाठी पुढाकार घेऊन नागरिकांना शिक्षित करावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना सुल्ट्रीन म्हणाले, जगातील सर्वात उंच तिबेटच्या पठारातील भारत, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम, लाओस, कंबोडियाच्या दिशेने सिंधू, सतलज, ब्रम्हपुत्रा, येस्लो, यांगसी, साल्वी, मेकाँग इत्यादी नद्या वाहतात. परंतु तिबेटमधील संरक्षीत जंगलात अंधाधुंद कटाई चालू असून त्यामुळे पर्यावरणाचा तोल जात आहे. त्याचा परिणाम दक्षिण आशियातील नागरिकांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.संचालन प्रा.मोरेश्वर गेडाम, प्रास्ताविक प्राचार्य अर्जुन गोडबोले तर आभार प्रा.शुभांगी बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.गडकरी, प्रा.मेश्राम, प्रा.ढोक, प्रा.खोब्रागडे, प्रा.शहारे, निंबार्ते, मते, गजभिये, कांबळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :environmentवातावरण