शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

बांधकामाने धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

राज्यमार्ग उखडल्यानंतर बाजूला कच्चा रस्ता बांधकाम चांगल्याप्रकारे केले जात नाही. माती, मुरुम टाकून तात्पूरता रस्ता बनविले जाते, पण त्यावर दररोज पाणी मारले जात नाही, या कारणाने रस्त्यावर धुरांचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावर दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम सुरु असताना कच्चा रस्त्याची काळजी घेणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे बांधकाम : कोंढा येथील नागरिकांनी केली रस्त्यावर पाणी टाकण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : भंडारा - पवनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सध्यस्थितीत सुरु आहे. कोंढा गावाजवळ राज्यमार्ग उखडून येणाऱ्या जाणाºयासाठी व वाहनधारकांना कच्चा रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नाकातोंडात धूळ जात आहे. परिणामी अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.राज्यमार्ग उखडल्यानंतर बाजूला कच्चा रस्ता बांधकाम चांगल्याप्रकारे केले जात नाही. माती, मुरुम टाकून तात्पूरता रस्ता बनविले जाते, पण त्यावर दररोज पाणी मारले जात नाही, या कारणाने रस्त्यावर धुरांचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावर दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम सुरु असताना कच्चा रस्त्याची काळजी घेणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे. पण कंत्राटदाराचे कर्मचारी लक्ष देत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पुलाचे बांधकाम थातुरमातुरचौपदरीकरणाचे बांधमाकाम करीत असताना मार्गात अनेक नाल्यावर पुल बांधले आहे. यापुर्वी असेलेले पूल तोडून मोठे रुंद पूल बांधण्याचे काम केले जाते. परंतु पुलाचे काम थातुरमातुर केले जात आहे. पुलांच्या बांधकामावर पाणी मारले जात नाही, अशी नागरिकांची ओरड आहे, कोंढा गावाजवळ पाण्याच्या टाकीजवळ पुलाचे बांधकाम केले ते करताना बांधकामावर योग्य पाणी मारले नसल्याने बांधकामास हात लावल्यास सिमेंट रेती खाली पडते, यावरुन बांधकामाचा दर्जा योग्य नाही. रस्त्याचे बांधकाम लवकर पुर्ण करण्याच्या नादात सदर प्रकाराची शक्यता आहे.