शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
4
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
5
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
6
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
7
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
8
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
9
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
11
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
12
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
13
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
14
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
15
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
16
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
17
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
18
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
19
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाने धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

राज्यमार्ग उखडल्यानंतर बाजूला कच्चा रस्ता बांधकाम चांगल्याप्रकारे केले जात नाही. माती, मुरुम टाकून तात्पूरता रस्ता बनविले जाते, पण त्यावर दररोज पाणी मारले जात नाही, या कारणाने रस्त्यावर धुरांचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावर दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम सुरु असताना कच्चा रस्त्याची काळजी घेणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे बांधकाम : कोंढा येथील नागरिकांनी केली रस्त्यावर पाणी टाकण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : भंडारा - पवनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सध्यस्थितीत सुरु आहे. कोंढा गावाजवळ राज्यमार्ग उखडून येणाऱ्या जाणाºयासाठी व वाहनधारकांना कच्चा रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नाकातोंडात धूळ जात आहे. परिणामी अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.राज्यमार्ग उखडल्यानंतर बाजूला कच्चा रस्ता बांधकाम चांगल्याप्रकारे केले जात नाही. माती, मुरुम टाकून तात्पूरता रस्ता बनविले जाते, पण त्यावर दररोज पाणी मारले जात नाही, या कारणाने रस्त्यावर धुरांचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावर दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम सुरु असताना कच्चा रस्त्याची काळजी घेणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे. पण कंत्राटदाराचे कर्मचारी लक्ष देत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पुलाचे बांधकाम थातुरमातुरचौपदरीकरणाचे बांधमाकाम करीत असताना मार्गात अनेक नाल्यावर पुल बांधले आहे. यापुर्वी असेलेले पूल तोडून मोठे रुंद पूल बांधण्याचे काम केले जाते. परंतु पुलाचे काम थातुरमातुर केले जात आहे. पुलांच्या बांधकामावर पाणी मारले जात नाही, अशी नागरिकांची ओरड आहे, कोंढा गावाजवळ पाण्याच्या टाकीजवळ पुलाचे बांधकाम केले ते करताना बांधकामावर योग्य पाणी मारले नसल्याने बांधकामास हात लावल्यास सिमेंट रेती खाली पडते, यावरुन बांधकामाचा दर्जा योग्य नाही. रस्त्याचे बांधकाम लवकर पुर्ण करण्याच्या नादात सदर प्रकाराची शक्यता आहे.