शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

शेतीकडे दुर्लक्षामुळे आरोग्यावर वाईट परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:53 IST

कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे.

ठळक मुद्देभाष्कर टिचकुले : पटेल महाविद्यालयात समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे. शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे प्रतिपादन भाष्कर टीचकुले (दुबई) यांनी केले.स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे आयोजत विकसनशील यांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील स्वास्थ्य व सुरक्षितता विषयक जाणीव या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगीमंचावर डॉ. सिद्धार्थ मेश्राम, प्रा. अनिल भांडारकर, डॉ. दिपक राऊत, डॉ. राहुल मानकर उपस्थित होते.टीचकुले म्हणाले की , आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेनुसार जगात कामाच्या ठिकाणी ३ लाख ३५ हजार अपघात होतात त्यापैकी १ लाख ७० हजार कृषीक्षेत्रात मृत्युचे प्रमाण आहे.यासंदर्भात त्यांनी विस्तृत आकडेवारी प्रस्तुत करून शेतकºयांची सुरक्षितता निर्माण करण्यासाठी व त्यामध्ये जाणीव- जागृती निर्माण होण्यासाठी शासनाद्वारे आणि शेतकºयांच्या सामाजिक संघटनांद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आव्हान त्यांनी केले. भारतातील शेती प्रश्नांची चर्चा करताना ते म्हणाले की विकसनशील देशात शेतीतील अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात २६३ मिलीयन लोक शेतीवर अवलंबून आहेत, यापैकी स्त्रियांच्या वाटा ३७ टक्के आहे.शेती प्रक्रियेतउपयोगात आणल्या जाणाºया ट्रॅक्टर, थ्रेशर मशिन, खते व किटकनाशकांमुळे शेतकºयांना बहिरेपणा, दमा, विषबाधा, कॅन्सर सारखे आजार होतात आणि अनेकदा मृत्यू घडून येतात.या क्षेत्रातील अपघातांची शासकीय स्तरांवर कोठेही नोंद होत नाही. कृषी-यंत्र आणि उत्पादक आणि कीटकनाशक विक्रेते शेतकºयांनाही योग्य माहिती उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे आता शासकीय स्तरावर सुरक्षितता प्रदान करणे अत्यंत महत्वाचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.प्रास्ताविक गणेश खडसे यांनी तर संचालन विक्की राऊत व तितीक्षा रंगारी यांनी केले. विवेक मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गायत्री हिरापुरे, समीर कावरे, सुशुप्ती काळबांडे, कौतुक मेश्राम, अमिता राऊत, निखद शेख, आयुषी गजापुरे, गौरी ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.