शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पुरामुळे पऱ्हे व रोवणी पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:34 IST

आठवडाभरापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे चौरास भागातील रोवणी व पऱ्हे सडले आहे. आता पुन्हा पऱ्हे शेतात टाकून रोवणी होण्याची शक्यता नाही.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : पिकांचा सर्वे करून आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : आठवडाभरापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे चौरास भागातील रोवणी व पऱ्हे सडले आहे. आता पुन्हा पऱ्हे शेतात टाकून रोवणी होण्याची शक्यता नाही.गत आठ-दहा दिवसांपासून सखल भागातील रोवणी व पऱ्हे पाण्याखाली आली आहेत. शेतातील पाणी निघत नसल्याने धान पीक सडून पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था व बँक यांच्याकडून पीक कर्ज घेतलेले आहे. या पीक कर्जावर बँकांनी पिक विम्याची रक्कम सुद्धा कपात केलेली आहे. अनेक वर्षापासून शेतातील नुकसान होऊन पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत असून शेतकºयांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. यावर्षी चौरास भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पुराचे पाणी बांधातून निघत नसल्यामुळे शेतात रोवणी झालेले पीक, रोवणीसाठी टाकण्यात आलेले धानाचे पऱ्हे यांची स्थिती अंत्यंत दयनिय आहे.खरीप पिकाच्या रोवणीला विलंब झाल्यामुळे गेलेल्या पिकाच्या जागेवर खरीपाचे कोणतेच पीक शेतकरी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शेतात रब्बी पीक घेण्यासाठी तीन महिने वाट पहावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधातील सडलेल्या पऱ्हे व रोवणीच्या शेतातील सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी, अशी मागणी चौरास भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.