शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पुरामुळे पऱ्हे व रोवणी पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:34 IST

आठवडाभरापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे चौरास भागातील रोवणी व पऱ्हे सडले आहे. आता पुन्हा पऱ्हे शेतात टाकून रोवणी होण्याची शक्यता नाही.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : पिकांचा सर्वे करून आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : आठवडाभरापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे चौरास भागातील रोवणी व पऱ्हे सडले आहे. आता पुन्हा पऱ्हे शेतात टाकून रोवणी होण्याची शक्यता नाही.गत आठ-दहा दिवसांपासून सखल भागातील रोवणी व पऱ्हे पाण्याखाली आली आहेत. शेतातील पाणी निघत नसल्याने धान पीक सडून पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था व बँक यांच्याकडून पीक कर्ज घेतलेले आहे. या पीक कर्जावर बँकांनी पिक विम्याची रक्कम सुद्धा कपात केलेली आहे. अनेक वर्षापासून शेतातील नुकसान होऊन पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत असून शेतकºयांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. यावर्षी चौरास भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पुराचे पाणी बांधातून निघत नसल्यामुळे शेतात रोवणी झालेले पीक, रोवणीसाठी टाकण्यात आलेले धानाचे पऱ्हे यांची स्थिती अंत्यंत दयनिय आहे.खरीप पिकाच्या रोवणीला विलंब झाल्यामुळे गेलेल्या पिकाच्या जागेवर खरीपाचे कोणतेच पीक शेतकरी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शेतात रब्बी पीक घेण्यासाठी तीन महिने वाट पहावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधातील सडलेल्या पऱ्हे व रोवणीच्या शेतातील सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मदत मिळवून द्यावी, अशी मागणी चौरास भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.