शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासन म्हणते, नुकसान शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:32 IST

रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे.

ठळक मुद्देफटका वादळी वाऱ्याचा : उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे.गहू पिकासह भाजीपाला पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दुसरीकडे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवार दुपारपर्यंतच जिल्हा मुख्यालयाला अवकाळी पावसामुळे कुठलेही नुकसान झाले नाही, असा संदेश पाठविला. ‘हॉश-पॉश’ घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा असू शकतो. प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचे मौका पंचनामे करण्याची गरज आहे, परंतू तसे झालेले नाही. यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला होता, तरीही बहुतांश हेक्टरमध्ये उन्हाळी भाताची लागवड करण्यात आलेली आहे. दुसरीकडे रबी हंगामात ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. वादळी वाºयासह पावसाचा मार या पिकांना बसला असताना काही तासांच्या पाहणीतच नुकसान शुन्य कसे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. रबी पिकांतर्गत गहू यासह कडधान्य अंतर्गत हरभरा, लाख, लाखोळी, पोपट, वाटाणा, उडीद, मुग, मसूर, चवळी, मोट व अन्य धान्याचा समावेश आहे.सातही तालुक्यातून प्राप्त माहितीनुसार वादळी वाºयासह बरसलेल्या पावसामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही.-डॉ. सुजाता गंधेउपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा