शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जिल्हा प्रशासन म्हणते, नुकसान शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:32 IST

रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे.

ठळक मुद्देफटका वादळी वाऱ्याचा : उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे.गहू पिकासह भाजीपाला पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दुसरीकडे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवार दुपारपर्यंतच जिल्हा मुख्यालयाला अवकाळी पावसामुळे कुठलेही नुकसान झाले नाही, असा संदेश पाठविला. ‘हॉश-पॉश’ घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा असू शकतो. प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचे मौका पंचनामे करण्याची गरज आहे, परंतू तसे झालेले नाही. यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला होता, तरीही बहुतांश हेक्टरमध्ये उन्हाळी भाताची लागवड करण्यात आलेली आहे. दुसरीकडे रबी हंगामात ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. वादळी वाºयासह पावसाचा मार या पिकांना बसला असताना काही तासांच्या पाहणीतच नुकसान शुन्य कसे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. रबी पिकांतर्गत गहू यासह कडधान्य अंतर्गत हरभरा, लाख, लाखोळी, पोपट, वाटाणा, उडीद, मुग, मसूर, चवळी, मोट व अन्य धान्याचा समावेश आहे.सातही तालुक्यातून प्राप्त माहितीनुसार वादळी वाºयासह बरसलेल्या पावसामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही.-डॉ. सुजाता गंधेउपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा