शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा तालुक्यात १३८१ मेट्रिक टन खत पोहोचले बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मृग नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देस्वयं बियाण्याची उगवण क्षमता तपासावी : २२५ हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत २१० शेतकरी गटातील शेतकऱ्यांना एक हजार ३८१ मेट्रीक टन खते बांधावर पोहोच करण्यात कृषी विभागाला यश आले.भंडारा तालुक्यातील पहेला व भंडारा अंतर्गत विविध शेतकरी गटानी कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोच करण्यात आली. पेरणीपुर्वी शेतकऱ्यांनी करावयाच्या बिज प्रक्रिया तसेच विविध प्रात्याक्षिकांची माहिती देण्यात येत आहे. तालुक्यातील खरबी येथील वाडीभस्मे कृषी केंद्रातून परसोडी व पेवठा येथील भाग्यश्री बचत गटाला बियाणे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने, भंडारा मंडळ अधिकारी योगेश वासनिक, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, कृषी सहायक रेणुका दराडे, हेमा टिचकुले यांच्या उपस्थितीत पोहोच करण्यात आली. त्यानंतर शहापूर, ठाणा आणी खरबी येथील कृषी केंद्राची पाहणी करुन आढावा घेतला.तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.मृग नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात भंडारा मंडळ कार्यालयांतर्गत परसोडी, शहापूर, गणेशपूर, भंडारा, मोहदूरा, खुर्शीपार, साहूली, माटोरा, कोंढी, तर पहेला मंडळ कार्यालयांतर्गत बोरगाव, वाकेश्वर पहेला, भिलेवाडा, आमगाव, मानेगाव, धारगाव, कोका मुख्यालयी शेतकरी गटामार्फत बियाणे पोहोच करण्यात आले आहे.आतापर्यंत १८ शेतकरी गटामार्फत १३५ शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे व खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.पेरणीसाठी घाई करु नकाभंडारा तालुक्यात सर्वाधिक धान, सोयाबीन, कापूस पिकाचे क्षेत्र असल्याने शेतकºयांनी १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणीला सुरुवात करु नये, असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो घरगुती बियाण्यांचा वापर करीत बिज प्रक्रिया करावी. पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेती