शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

वाकल‌-हरदोली रस्त्याचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:33 IST

वाकल व हरदोली शेतकरी, शेतमजूर बांधवांना या मार्गावरून शेत शिवारात आवागमन करावे लागते तसेच विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात विद्यार्जन करण्यासाठी ...

वाकल व हरदोली शेतकरी, शेतमजूर बांधवांना या मार्गावरून शेत शिवारात आवागमन करावे लागते तसेच विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात विद्यार्जन करण्यासाठी दररोज ये जा करावी लागते आणि रुग्णांना औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागले परंतु सदर रस्त्यावरील डांबर उखडून गी टी बाहेर पडली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने पादचारी,सायकल स्वार दुचाकी तसेच चारचाकी वाहन धारक प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना कमालीचा शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची दस्तुरखुद्द नागरिकांची ओरड आहे. सदर रस्ता आजतागायत नादुरुस्त असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाक ल ते हर दो ली रस्ता रहदारीस त्रासदायक ठरत असल्यामुळे प्रवाशी नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी पसरली असून भविष्यात असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्ता दुरुस्त करण्यासाठी अतिविलंब होत असल्याने संबंधित विभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह उभे ठाकले आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन वाक ल ते हर दो ली रस्त्याचे डांबरीकरण करण्याची तसदी घ्यावी व तमाम नागरिकांना दिलासा देणारा लोककल्याणकारी निर्णय घ्यावा अशी मागणी भीम शक्ती संघटने चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे एस के वैद्य बाळकृष्ण शेंडे हरिदास बोरकर भागवत दामले वामन कांबळे माधव बोरकर हर्ष वर्धन हूम ने तोताराम दही व ले,दामोधर उके,महादेव देशपांडे,बंडू फुलझेले अंबादास नाग दिवे नंदू वाघमारे अरुण ठ व रे, जयपाल रामटेके फाल्गुन वंजारी रूपा मेश्राम,विजय भोव ते, रक्षा नंद नंदा गवळी,यांनी केली असून या कडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.