शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

देशातील सर्वच निवडणुका मतपत्रिकांद्वारे घ्याव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:15 AM

भारतातील संपूर्ण निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारा घेण्यात येत आहेत. संसदीय लोकशाही प्रणालीत निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु मतदान यंत्र हॅक होत असल्याबाबतचा संशय विविध राजकीय पक्ष संघटना व जनमाणसात बळावत आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : लाखांदूर तालुका काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भारतातील संपूर्ण निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारा घेण्यात येत आहेत. संसदीय लोकशाही प्रणालीत निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु मतदान यंत्र हॅक होत असल्याबाबतचा संशय विविध राजकीय पक्ष संघटना व जनमाणसात बळावत आहेत. निर्दोष निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान यंत्राऐवजी मत्तपत्रिकेद्वारा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी लाखांदूर तालुका काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.१९९० च्या दशकात मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारा पार पडली जायची. परंतु निकाल प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे ईव्हीएम मशीनचा वापर निवडणुकीत करण्यात आला. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ व मशीन हॅक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये होणारी निवडणूक प्रक्रिया ही मतपत्रिकेतद्वारा पार पाडली जात आहे. भारत देशाने संसदीय लोकशाही प्रणाली अंगीकारल्यामुळे येथील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध पक्ष, संघटना व जनसामान्यांचा ईव्हीएमवरील विश्वास राहिला नाही. लोकशाहीचे मूल्ये जोपासण्यासाठी निवडणूक आयुक्त व निर्वाचन आयोग यांनी कुठल्याही राजकीय दबावात काम न करता देशहितासाठी देशात होणाºया निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, शुद्धमर्ता नंदागवळी, नानाजी पिलारे, प्रकाश देशमुख, रामचंद्र परशुरामकर, सचिन नंदनवार, विजय भुरले, रमेश पारधी, निलिमा टेंभुर्णे, रमेश भैय्या, युवराज पारधी, दीपक बगमारे, श्रीराम भुते, लेखदास ठाकरे, रामचंद्र राऊत, मेहबूब पठाण, सुरेश वाघमारे, खेमराज कोडापे, रमेश बगमारे, मीनाक्षी पारधी, छाया बगमारे आदींचा समावेश होता.

टॅग्स :Electionनिवडणूक