शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

६६ लाखांची योजना कुचकामी

By admin | Updated: March 2, 2016 01:24 IST

विरली (बु.) येथील पाणी पुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पुरविण्यात येणारे पाणी गढूळ असून पिण्यायोग्य नाही.

चार दिवसांनी पाणी मिळाले : विरली येथे गढूळ पाण्याचा पुरवठाविरली (बु.) : विरली (बु.) येथील पाणी पुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पुरविण्यात येणारे पाणी गढूळ असून पिण्यायोग्य नाही. मागील ३ दिवसापासून येथील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये दोष निर्माण झाला असून पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. चार दिवसानंतर नागरिकांना नेहमीप्रमाणे भरपूर पाणी मिळाले. परंतु त्याची गुणवत्ता मात्र नेहमीप्रमाणे नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे सुमारे १५ वर्षापूर्वी पाणी पुरवठ्यासाठी जलकुंभ आणि जलवाहिनी उभारण्यात आली आहे. त्याच्या वितरणामध्ये बिघाड असल्यान पाणी पुरवठा नियमितपणे होत नव्हता. या योजनेतील स्त्रोत नादुरुस्त झाल्यामुळे शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या साठवण विहिरीतून पाणी घेण्यात येत आहे. ही योजना पुरेशी असताना राज्यकर्ते आणि ठेकेदारांनी संगनमत करून वैनगंगा नदीवरून पाणी आणण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली. या योजनेचे काम पूर्ण झाले असून त्याद्वारे अजूनपर्यंत पाणी मिळाले नाही.मागील तीन वर्षाआधी या योजनेच्या नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी दोन नेत्यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले. परंतु विक्रमी उपस्थिती असूनही या ग्रामसभामध्ये नेतृत्व बदलाचा निर्णय झाला नाही. आज ही योजना पूर्ण होऊन लोकार्पणाची वाट पाहत आहे. परंतु गावकऱ्यांना शुद्ध, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी देण्यासाठी असमर्थ ठरली आहे. (वार्ताहर)