शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

‘जीवनदायी’त ३0 टक्केच कुटुंबीयांची नोंद

By admin | Updated: May 27, 2014 00:33 IST

गरीब रुग्णांना आरोग्यदायी सेवा व शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना अमलात आणली. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ८१0 कुटुंबीयांची

भंडारा

नागरिकांना

खासगी

पाच

महिन्यांच्या कालावधीत नोंदणीचे ३0 टक्के उद्दिष्ट गाठता आले. संबंधितावर कारवाईस कुचराई करण्यात येत असल्याने प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे. (शहर प्रतिनिधी) रुग्णालयात उपचार करण्यासाठी खर्च परवडत नसल्याने अनेकांना जीवही गमवावा लागतो. यामुळे केंद्र शासनाने २१ नोव्हेंबरला राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सुरू केली. यात ९७१ शस्त्रक्रियांचा समावेश असून उपचारासाठी दीड लक्ष रूपये तर किडनी प्रत्यारोषणासाठी अडीच लक्ष रूपये देण्याची तरतूद आहे. एक लाख रूपयांच्या आत उत्पन्न असलेल्या पिवळी, केसरी रंगाच्या कार्डधारकांना तसेच अंत्योदय, अन्नपूर्णा लाभार्थी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. केंद्र शासनाने गाजावाजा करीत नागपूर येथे योजनेचा प्रारंभ केला. मात्र, जिल्ह्यात असलेल्या दोन लाख ३४ हजार कुटुंबाच्या उद्दिष्टापैकी केवळ ३0 टक्के म्ळणजे ७६ हजार कुटुंबांची नोंदणी करण्यात आल्याने जीवनदायी योजनेप्रती असलेली प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. आरोग्यसेवेचा लाभ मिळावा यासाठी शहरासह ग्रामीण भागात आरोग्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, शासकीय आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया तसेच उपचाराची सोय नसल्याने खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नसतो. : गरीब रुग्णांना आरोग्यदायी सेवा व शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना अमलात आणली. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ८१0 कुटुंबीयांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट्य शासनाने दिले. मात्र, प्रशासनाच्या अडेलतट्ट धोरणामुळे नोंदणीची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. आजवर जवळपास ७६ हजार कुटुंबीयांची नोंदणी झाली. यामुळे नोंदणीच्या प्रतिक्षेत असलेल्या कुटुंबीयांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.