शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कारले पिकाच्या सुरक्षिततेसाठी १० फूट उंच हिरव्या जाळीची भिंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

पालांदूर : गरज ही शोधाची जननी आहे. त्याचा प्रत्यय लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात येत आहे. शेतीतील अनुभवाच्या शिदोरीतून ...

पालांदूर : गरज ही शोधाची जननी आहे. त्याचा प्रत्यय लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात येत आहे. शेतीतील अनुभवाच्या शिदोरीतून नवनवीन प्रयोग शेतकरी करतात. आता कारले पिकावर आलेल्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दहा फूट उंचची हिरव्या जाळीची भिंत तयार केली. पांढरी माशी केवळ पाच फूट उंच उडत असल्याने हा प्रयोग यशस्वी ठरत आहे.

धान पट्ट्यात आता मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेतले जात आहे. अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. मात्र कीड रोग नियंत्रण करताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. त्यातच पांढऱ्या माशीमुळे भाजीपाला पिकाचे मोठे होते. कीटकनाशक वापरून शेतकरी आता दमले आहेत. त्यातूनच अनुभवातून शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केला आहे. कारले पिकाच्या संरक्षणासाठी दहा फूट उंचीची हिरवी जाळी उभारून पिकाला संरक्षण देण्यात येत आहे. सध्या पीक सुरक्षित असून पुढचा अभ्यास घेऊन इतर शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येईल, असे पालांदूरचे शेतकरी टिकाराम भुसारी सांगतात. पांढरी माशी पाच फुटांपर्यंतच उडते. त्यामुळे पिकाच्या उंचीच्या नियोजनानुसार दहा फूट उंचीची तटबंदी तयार करून उपद्रवी माशीला बागेत प्रवासच बंद करण्यात आला आहे. त्यात आणखी पिवळ्या रंगाचे स्टिकर लावण्यात आलेले आहेत. यामुळे प्राथमिक टप्प्यातील संपूर्ण कृत्रिम नियोजनाने पीक सुरक्षित केलेले आहे.