शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यात का अडकतो ? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 15:34 IST

प्रतिजन्मी आत्मघात झाल्याने `कोण करावे गणित' या चक्रवाढ व्याजी थाटात त्याच्या जन्म मृत्यूच्या चकरा चालूच राहतात. मग प्रश्न असा उरतो, संसारात वागावे कसे?

माणूस सर्वसाधारणपणे स्वत:च्या देहाचे व संसाराचे नको एवढे चिंतन करीत बसतो. त्यामुळे `जन्म होणे' यातच ईश्वरापासून तो दुरावलेला असतो. संसारी विषयांच्या चिंतनामुळे तो सतत त्याच विषयात अडवूâन राहतो. आशा आकांक्षाच्या बेड्या पायात अडकतात आणि त्या एका जन्मात पूर्ण होत नाहीत, म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एकदा मेल्याने सुटेना, असे हे मरण आहे. 

आणखी जगणे नको, असा सूर लावणारे लोकसुद्धा यमराज दाराशी येताच पुढच्या दारी जा सांगतात. म्हणजेच मरणाची तयारी नाही आणि आनंदाने जगण्याची कला नाही. या द्वंद्वात मनुष्य झुरत राहतो. म्हणजे तो जिवंतपणी मरण अनुभवत असतो. कधी इच्छा, आकांक्षा, आवड अशा कितीतरी गोष्टींवर पाणी सोडत, तडजोड करत तो जगत असतो. परंतु या जगण्याला कोणी जगणे म्हणत नाही. ही फक्त आयुष्याशी केलेली तडजोड असते. श्रीमंती गाठीशी असूनही उपभोगता आली नाही, आनंदाचे क्षण असूनही ते ऐकायला आपली व्यक्ती नाही, समाजात मान सन्मान आहे, पण घरात काडीची किंमत नाही, हे जगणं मरणाहून वाईट आहे. त्यापेक्षा अध्यात्माच्या वाटेवर चालू लागाल. देहाची, मनाची आसक्त कमी करून, कर्म करा आणि निकाल भगवंतावर सोपवा. प्रतिजन्मी आत्मघात झाल्याने `कोण करावे गणित' या चक्रवाढ व्याजी थाटात त्याच्या जन्म मृत्यूच्या चकरा चालूच राहतात. मग प्रश्न असा उरतो, संसारात वागावे कसे? तर संत एकनाथ म्हणतात- 

ऐसे असावे संसारी, जोवरी प्राक्तनाची दोरी,पक्षी अंगणासी आले,आपला चारा चरोनि गेले,मुळी घराचार मांडिला,खेळ मोडोनि टाकिला,वाटसरू वाटा आले,प्रात:काळी उठोनि गेले,मार्गी बुहसाल भेटले,नाही मन तेथे गुंतले,एका विनवी जनार्दना,ऐसे असता भय कोणा।।

सत्संगतीने माणूस देहासक्ती कमी करू लागतो आणि ईशसेवेत आसक्ती वाढवू लागतो. हे मर्म आपण वेळीच समजून घेतले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हटले आहे -

देहादीक प्रपंच हा चिंतियेला,परी अंतरी लोभ निश्चीत ठेला,हरीचिंतने मुक्तिकांता वरावी,सदा संगती सज्जनाची धरावी।। श्रीराम।।