शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

आपल्या भाग्यात राजयोग आहे की नाही, हे स्वतःच तपासून पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 11:06 IST

राजयोगाची चिन्हे स्त्रियांच्या डाव्या आणि पुरुषांच्या उजव्या बाजूला दिसून येतात. 

आपल्या केवळ हस्तरेखाच नाही, तर आपली शारीरिक रचनादेखील आपले भाकीत सांगते. त्यालाच सामुद्रिक शास्त्र असे म्हणतात. फक्त ते वाचणारी व्यक्ती सदर विषयातील जाणकार हवी. आपला त्या शास्त्रात अभ्यास नाही. परंतु या शास्त्रातील अभ्यासू मंडळींकडून मिळालेल्या माहितीनुसार काही गोष्टींचे परीक्षण करून आपणही आपल्या भाग्यात राजयोग आहे की नाही हे तपासून पाहू शकतो. कसे ते पहा...

  • राजयोगाची चिन्हे स्त्रियांच्या डाव्या आणि पुरुषांच्या उजव्या बाजूला दिसून येतात. 
  • ज्यांचा खांदा रुंद, नाक सरळ आणि बेंबी खोलगट असते, असे लोक आत्मविश्वासाने युक्त असतात. ते त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करू शकतात. त्यामुळे सिद्धी आणि प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला येऊन राजयोगाची द्वारे आपोआप खुली होतात. 
  • ज्या लोकांच्या पायाच्या तळव्यावर अंकुश, चक्र किंवा कुंडल असे चिन्ह दिसते, त्यांच्या ठायी नेतृत्त्व, शासन, राजकारण, व्यापार हे योग चालून येतात. 
  • ज्या महिलांच्या तळ हातावर तीळ असतो त्यांच्यावर वैभवलक्ष्मीची कृपादृष्टी असते. तसेच ज्या पुरुषांच्या तळ हातावर तीळ असतो, ते ज्या वस्तूला स्पर्श करतील त्याचे सोने करण्याची ताकद त्यांच्यात असते. 
  • ज्यांच्या तळ हातावर ध्वज, मासा, वीणा, चक्र, कमळ अशी चिन्हे दिसतात, त्यांना आर्थिक अडचणींना विशेष सामोरे जावे लागत नाही. अशा लोकांना कमी काळात भरपूर प्रसिद्धी मिळते. 

  • ज्यांच्या तळ पायावर तीळ असतो, त्यांना कमी वयातच वाहन खरेदीचा योग येतो. तसेच देश-विदेश वारीचे योग येतात. 
  • ज्यांच्या तळ पायावर कमळ, बाण, रथ, सिंहासन अशी चिन्हे दिसतात, त्यांना भूमिखरेदीत पुष्कळ लाभ होतो. 
  • ज्यांच्या अंगावर पुष्कळ लव असते, असे लोक अतिशय दयाळू आणि समाधानी असतात. त्यांच्यावर लक्ष्मीची देखील कृपादृष्टी असते. 
  • ज्यांना हाताला किंवा पायाला सहा बोटे असतात ते अतिशय निष्ठावान आणि श्रीमंत असतात. तसेच ज्यांच्या उजव्या गालावर तीळ असतो, तेही लोक नम्र आणि श्रीमंत असतात. 
  • ज्यांच्या हस्तरेखा ठळक आणि सुटसुटीत असतात त्यांचा भाग्योदय उशिरा होतो पण कायमस्वरूपी होतो. अशा लोकांना गुप्तधन किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होतो.