शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पुराणांत पापमोचनी एकादशीचे महत्त्व काय आहे? या तिथीचे पूजा आणि विधी जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 09:23 IST

एकादशीचे पवित्र व्रत केले असता, मनातील विकार नष्ट होतात. तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता, आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते.

पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे. हे व्रत सर्वांनी केले पाहिजे असे पुराणात म्हटले आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते. असे म्हणतात, कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्या परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवंताची कृपा लाभते. येत्या ७ एप्रिल रोजी बुधवारी पापमोचनी एकादशी आहे. योगायोगाने त्याच दिवशी जागतिक आरोग्य दिनसुद्धा आहे. एकादशीचे व्रत आरोग्यदायी आहे. त्यामुळे हे व्रत केले असता त्या दिवसाचे महत्त्व दोन्ही बाजूंनी पूर्ण होऊ शकेल. 

शास्त्रात एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम कमी होऊन चांगले आयुरारोग्य लाभते. कारण ही तिथी भगवान विष्णू यांची आवडती तिथी आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चन्द्र, मंगळ, शनी आदी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावापासून स्वतःचा बचाव करता येतो. या व्रताचा परिणाम शरीरावर आणि मनावर पडतो. एकादशीचे पवित्र व्रत केले असता, मनातील विकार नष्ट होतात. तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता, आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते. अजाणतेपणी झालेल्या चुकांची देवाकडे क्षमा मागून आयुष्याची नवी सुरुवात करता येते. 

पूजा आणि विधी : फाल्गुन कृष्ण एकादशीला येणारी तिथी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला भगवान विष्णूंना पिवळे फुल वहावे आणि नवग्रहांची देखील पूजा करावी. दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपास सोडावा. उपासाला फलाहार करावा, बाकी पदार्थ खाऊ नयेत. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा भगवान महाविष्णूंचा जप करावा. तसेच विष्णू सहस्रनाम आणि नवग्रह स्तोत्र यांचे पठण किंवा श्रवण करावे. 

पापमोचनी एकादशीचा शुभ मुहूर्तएकादशी तिथि प्रारम्भ- ०७ एप्रिल सकाळी २.०९ मिनिटांपासून एकादशी तिथि समाप्त- ०८ एप्रिल सकाळी २. २८ मिनिटांपर्यंत