शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये वाद न होण्याचे कारण जाणून घ्यायचे आहे? वाचा इयत्ता चौथीतली कविता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:43 IST

इतर प्राण्यांपेक्षा सगळ्या बाबतीत प्रगत असूनही मनुष्य प्राणी दुःखी, असमाधानी, नैराश्यमय आयुष्य का जगतोय? याचं उत्तर या कवितेत दडले आहे. 

'बालपणीचा काळ सुखाचा' असे आपण म्हणतो. त्या वयात आपल्यावर कोणत्या जबाबदाऱ्या नाहीत म्हणून आपण आनंदी असतो का? तर नाही! मुलं जेवढं मिळालं त्यात आनंद मानतात. रागवतात, चिडतात पण पुढच्या क्षणी विसरून जातात आणि खेळायला सुरुवात करतात. त्यांच्या मनात कोणाबद्दलही भेदभाव, द्वेष, मत्सर या गोष्टी नसतात. त्यामुळे स्पर्धा नसते, ना स्वतःशी ना दुसऱ्यांशी. प्रत्येक दिवस ते आनंदाने जगतात. गृहपाठ करून मोकळे होतात. नसेल केला तर मार खाण्याची तयारी ठेवतात. या पारदर्शक स्वभावामुळे ते आनंदात असतात. यावरून बालपणीची एक कविता आठवते, प्रश्न! प्रभा मुळे यांची ही कविता आहे. यात त्यांनी बालमनातून मांडलेली कविता मोठ्यांच्या जगण्याचे मर्म सांगणारी आहे. ती वाचताना तुम्ही तालासुरात वाचाल आणि त्यावर विचार करून आपले जीवन जास्तीत जास्त निर्मळ, आनंदी आणि टेन्शन फ्री बनवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. 

प्रश्न

पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कलामाणसाला का जमत नाही, प्रश्न पडतो मला 

चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का चारा मला 

कोकीळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग 

बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारत नाही वापरू कोणता साबू?

ससा कधीच म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा 

जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्या मनात असतो विचारांचा गुंता!