शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये वाद न होण्याचे कारण जाणून घ्यायचे आहे? वाचा इयत्ता चौथीतली कविता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:43 IST

इतर प्राण्यांपेक्षा सगळ्या बाबतीत प्रगत असूनही मनुष्य प्राणी दुःखी, असमाधानी, नैराश्यमय आयुष्य का जगतोय? याचं उत्तर या कवितेत दडले आहे. 

'बालपणीचा काळ सुखाचा' असे आपण म्हणतो. त्या वयात आपल्यावर कोणत्या जबाबदाऱ्या नाहीत म्हणून आपण आनंदी असतो का? तर नाही! मुलं जेवढं मिळालं त्यात आनंद मानतात. रागवतात, चिडतात पण पुढच्या क्षणी विसरून जातात आणि खेळायला सुरुवात करतात. त्यांच्या मनात कोणाबद्दलही भेदभाव, द्वेष, मत्सर या गोष्टी नसतात. त्यामुळे स्पर्धा नसते, ना स्वतःशी ना दुसऱ्यांशी. प्रत्येक दिवस ते आनंदाने जगतात. गृहपाठ करून मोकळे होतात. नसेल केला तर मार खाण्याची तयारी ठेवतात. या पारदर्शक स्वभावामुळे ते आनंदात असतात. यावरून बालपणीची एक कविता आठवते, प्रश्न! प्रभा मुळे यांची ही कविता आहे. यात त्यांनी बालमनातून मांडलेली कविता मोठ्यांच्या जगण्याचे मर्म सांगणारी आहे. ती वाचताना तुम्ही तालासुरात वाचाल आणि त्यावर विचार करून आपले जीवन जास्तीत जास्त निर्मळ, आनंदी आणि टेन्शन फ्री बनवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. 

प्रश्न

पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कलामाणसाला का जमत नाही, प्रश्न पडतो मला 

चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का चारा मला 

कोकीळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग 

बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारत नाही वापरू कोणता साबू?

ससा कधीच म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा 

जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्या मनात असतो विचारांचा गुंता!